Sameer Dalvai: पुढील परिस्थिती पाहून मुख्यमंत्री शाळांबाबत निर्णय घेतील ABP Majha

ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात पुन्हा काही निर्बंध वाढवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा पुन्हा बंद केल्या जातील का असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहे. पण सध्या तरी शाळा बंद करण्याचा कोणताही विचार नाही, असं चाईल्ड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. समीर दलवाई यांनी एबीपी माझाला सांगितलं. परिस्थिती पाहून मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील असं दलवाई यांनी सांगितलं.... ते काय म्हणालेत पाहुयात....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola