Raigad Talai landslide : एनडीआरएफची किती वाट पाहायची? तळीये ग्रामस्थांचा आक्रोश, अश्रूंचा पूर
डॉ. कविता राणे
Updated at:
24 Jul 2021 12:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअतिवृष्टीमुळे सर्वात मोठी भूस्खलनाची दुर्घटना घडलेल्या महाडमधल्या तळीये गावात, 43 तास उलटून गेल्यानंतरही एनडीआरएफची टीम गावात पोहोचलेली नाही... अजूनही ४४ जण बेपत्ता आहेत. हाती लागलेल्या मृतदेहांचा आकडा ४२ वर पोहोचला आहे..आपल्या कुटुंबियांचे मृतदेह पाहून तळीयेवासियांचा टाहो फुटलाय..
आज सकाळी पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळं बचावकार्यात अडथळा निर्माण झाला होता..