Raigad Talai landslide : प्रशासनाकडून निष्काळजीपणा झाला, आमदारांसमोर ग्रामस्थांच्या संतप्त भावना
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jul 2021 03:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाडच्या तळीयेत दुर्घटनेनंतर प्रशासन आणि मदत पथकं पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे बचावकार्य सुरु होण्यास काल उशीर झाला होता. आज सकाळीही बचावकार्य सुरू होण्यास उशीर केल्यानं गावकरी संतप्त झाले. स्थानिक आमदार भरत गोगावले यांच्यासमोर त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.