Raigad Talai landslide : दोन दिवस लोटले, तरीही NDRF दाखल नाही; तळीये गावातून माझाचा ग्राऊंड रिपोर्ट
डॉ. कविता राणे
Updated at:
24 Jul 2021 10:44 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअतिवृष्टीमुळे सर्वात मोठी भूस्खलनाची दुर्घटना घडलेल्या महाडमधल्या तळीये गावात, ४२ तास उलटून गेल्यानंतरही म्हणावं तेवढ्या वेगानं बचावकार्य सुरु झालेलं नाही...एनडीआरएफची टीम अजूनही तळीये गावात पोहोचलेली नाही... अजूनही ४४ जण बेपत्ता आहेत. काल संध्याकाळपर्यंत ३८ जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले होते.
मात्र आज सकाळी पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्यानं बचावकार्यात अडथळा निर्माण झाला होता.