Raigad Talai landslide : दोन दिवस लोटले, तरीही NDRF दाखल नाही; तळीये गावातून माझाचा ग्राऊंड रिपोर्ट

अतिवृष्टीमुळे सर्वात मोठी भूस्खलनाची दुर्घटना घडलेल्या महाडमधल्या तळीये गावात, ४२ तास उलटून गेल्यानंतरही म्हणावं तेवढ्या वेगानं बचावकार्य सुरु झालेलं नाही...एनडीआरएफची टीम अजूनही तळीये गावात पोहोचलेली नाही... अजूनही ४४ जण बेपत्ता आहेत. काल संध्याकाळपर्यंत ३८ जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले होते.
मात्र आज सकाळी पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्यानं बचावकार्यात अडथळा निर्माण झाला होता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola