Raigad Talai landslide : कानावर फक्त टाहो आणि हंबरडा....तळीये गावात आसवांचा महापूर

परवा ज्या तळीये गावात दरड काळ बनून कोसळली, त्या तळीये गावाचं या घडीचं चित्र  काळीज पिळवटून टाकणार आहे... मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले मृतदेह... दरड दुर्घटनेची माहिती मिळताच तळीयेकडे धाव घेणारे नातेवाईक... आणि स्मशान शांतता भेदणारा आक्रोश.... प्रत्येकाच्या डोळ्यात फक्त अश्रू अन् अश्रूच उभे ठाकलेत.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola