Prakash Ambedkar: Sharad Pawar हेच Manoj Jarange यांच्या पाठीशी;प्रकाश आंबेडकरांचा मोठा आरोप
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPrakash Ambedkar: Sharad Pawar हेच Manoj Jarange यांच्या पाठीशी;प्रकाश आंबेडकरांचा मोठा आरोप
कुठल्या विषयावर लाथीचार्ज करावा आणि कुठं करू नये यावर शासनाने नियम केला पाहिजे... लोक अत्याचारा विरोधात आंदोलन करत होते, रेल्वे बंद झाल्यामुळे लोकांना त्रास झाला, पण अशा संवेदनशील विषयावर पोलिसांनी लाठीचार्ज आणि शासनाने लाठीचार्ज करायला सांगणे या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहे, *शासन आणि पोलीस यांचा निषेध करतो... देशात हेटरेटमुळे समाज गुन्हेगारी करायला लागला आहे... त्याचेच हे परिणाम आहे, संस्था स्वतः देश आणि पॉलिटिकल पार्टी यांनी संयम आणि शांतता करायला पाहिजे. दुर्दैवाने आरएसएस बजरंग दल आणि भाजप तिन्ही पक्ष वायलंस चा प्रसार करत आहे. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्यावर याची सुरक्षा करणे हे पोलिसांचा काम आहे. पण आंदोलकणा शांत कस करायच हे ही पोलीसांच काम आहे. लोकांसोबत व्यवस्थित डायलॉग झाला असता तर हे शांतता राहिली असती. या सगळ्याचा अभाव या ठिकाणी दिसून आला. म्हणून लाठीचार्ज झाला.