ब्रिटीशकालीन भाटघर धरण 100 टक्के भरलं, भंडारदरा, भातसा, पुजारी टोला, कोयना धरणात किती पाणीसाठा?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Sep 2021 09:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत पुढील चार दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीय. त्यामुळे वरसगाव आणि पवना धरणातून विसर्ग सुरु करण्यात आलाय. पाऊस सुरुच असल्याने हा विसर्ग रात्रीत वाढवण्याची गरज पडणार आहे. त्याचबरोबर पानशेत धरण देखील 98 टक्के भरल्याने या धरणातुनही कधीही विसर्ग सुरु होऊ शकतो. त्यामुळे नदीकाठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.