Bharat Bandh | स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; मलकापूरमध्ये पाऊण तास नवजीवन एक्स्प्रेस रोखून धरली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बुलढाणा : #BharatBandh च्या पार्श्वभूमीवर सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर रेल्वे स्थानकावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात चेन्नई -अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस अडवली.