Rahul Gandhi : ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना गुलाम बनवण्याचा कट ; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
abp majha web team
Updated at:
23 Jan 2024 01:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRahul Gandhi : ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना गुलाम बनवण्याचा कट ; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना गुलाम बनवण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून केले जात आहेत असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केलाय. मेघालयच्या जोराबादमध्ये राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेत नुक्कड सभा घेतली.