PM On Bharat Mandapam : पीएम विश्वकर्मा योजना, भारत आता कॉन्फरन्स टुरिझमकडे वळत असल्याचं स्पष्ट
abp majha web team
Updated at:
17 Sep 2023 11:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपीएम विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ करताना पंतप्रधान मोदींनी भारत आता कॉन्फरन्स टुरिझमकडे वळत असल्याचं स्पष्ट केलं. जी-२०च्या निमित्ताने भारत मंडपम आता यशोभूमी हे त्याच दिशेने टाकलेलं पाऊल असल्याचं मोदींनी स्पष्ट केलं. जसं वैद्यकीय, धार्मिक पर्यटनाला अमाप संधी आहेत, तसंच कॉन्फरन्स टुरिझमला संधी असून भारतात केवळ एक टक्का संधीचा फायदा घेतला जातोय, याकडे त्यांनी लक्ष वेधलंय.