मुंबई: उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष निशाणा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Jan 2018 03:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आवाज दणदणीत असूनही कोण दाबतंय, असा टोला आज उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला आहे.
मुंबईत सुरु झालेल्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या अधिवेशनात ते बोलत होते. काल सरकारनं आयोजित केलेल्या तिरंग्या रॅलीदरम्यानच्या भाषणावेळी मुख्यमंत्र्यांचा घसा बसला होता. त्यावर नाव न घेता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
मराठी वृत्तपत्रांचं काम मोठं आहे., मात्र हल्लीच्या काळात अपवाद वगळता विचार करणारे किती पत्रकार शिल्लक राहिले आहेत., अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.
मुंबईत सुरु झालेल्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या अधिवेशनात ते बोलत होते. काल सरकारनं आयोजित केलेल्या तिरंग्या रॅलीदरम्यानच्या भाषणावेळी मुख्यमंत्र्यांचा घसा बसला होता. त्यावर नाव न घेता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
मराठी वृत्तपत्रांचं काम मोठं आहे., मात्र हल्लीच्या काळात अपवाद वगळता विचार करणारे किती पत्रकार शिल्लक राहिले आहेत., अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.