अंबरनाथ : निकृष्ट फरसाण बनवणाऱ्या कंपनीत मनसेची तोडफोड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 May 2018 01:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अंबरनाथ एमआयडीसीत निकृष्ट दर्जाचं दर्जाचं फरसाण तयार करणाऱ्या कंपनीत मनसेने आज तोडफोड केली. या कंपनीत अत्यंत घाणेरड्या वातावरणात खाद्यपदार्थ तयार करण्याचं काम सुरु होतं.
अंबरनाथ एमआयडीसीतल्या जीआयपी धरण परिसरात एक शेड उभारुन तिथे फरसाण तयार केलं जात असल्याची बाब समोर आली होती. या शेडमध्ये उंदीर, मांजर, सरडे, माशा यांचा अक्षरशः सुळसुळाट होता. शिवाय निकृष्ट साहित्य, गलिच्छ वातावरण, काम करणाऱ्या कामगारांचं अस्वच्छ राहणीमान यामुळे लोकांच्या जीवाशी खेळ सुरु होता.
अंबरनाथ एमआयडीसीतल्या जीआयपी धरण परिसरात एक शेड उभारुन तिथे फरसाण तयार केलं जात असल्याची बाब समोर आली होती. या शेडमध्ये उंदीर, मांजर, सरडे, माशा यांचा अक्षरशः सुळसुळाट होता. शिवाय निकृष्ट साहित्य, गलिच्छ वातावरण, काम करणाऱ्या कामगारांचं अस्वच्छ राहणीमान यामुळे लोकांच्या जीवाशी खेळ सुरु होता.