गेल्या हंगामात ऊसाच्या एफआरपीचा प्रश्न गंभीर झाला होता. साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे साखर कारखान्यांवर मोठी थकबाकी होती. याच ऊसप्रश्नावर चर्चा करण्यासाठी परिवहन भवनात बैठक घेण्यात आली.