एक्स्प्लोर
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर पाणीटंचाईचं संकट | सांगली | 712 | एबीपी माझा
राज्य सरकारनं १५१ तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळ जाहीर केला. केंद्राच्या पथकानं पाहणी केली. त्याचा अहवालही लवकरच जाहीर होईल. मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्याला होणारं नुकसान काही रोखता येत नाही. तरीही पिकं जगवण्याचा शेवटचा प्रयत्न शेतकरी करतो. सांगलीतील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची हीच परिस्थिती झालीये.
Inflation Hike : पेट्रोल, पाव, सोनं-चांदी, रूपया... सगळचं महागलं Special Report
Manisha Mandhare Neet Paper Leak : मांढरे मॅडमची युक्ती, पेपरफुटीसाठी स्मरणशक्ती Special Report
RCC Shivraj Motegaonkar NEET Exam : मोटेगावकचे धंदे विद्यार्थ्यांचे वांदे Special Report
Bandra Garib Nagar Encroachment Crackdown : अतिक्रमणावर अटॅक, मोकळे रेल्वे ट्रॅक Special Report
Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर
आणखी पाहा
















