एक्स्प्लोर
712 | नवी दिल्ली | यंदाच्या हंगामात तेलबियांसाठी भावांतर योजना लागू करणार
गेल्या हंगामात मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी भावांतर योजना राबवली. आता केंद्र सरकारही ही योजना राबवण्याच्या विचारात आहे. तेलबिया पिकांसाठी ही योजना राबवली जाईल. यासाठी १० हजार कोटींच्या तरतुदीचा प्रस्तावही सरकारनं केलाय. भावांतर योजनेमध्ये हमीभाव आणि बाजारभावातील अंतर शेतकऱ्यांना थेट खात्यावर मिळतील. भावांतर योजना राबवण्यामागे देशातील तेलबियांचे उत्पादन वाढवण्याचाही सरकारचा हेतू आहे. या योजनेमुळे राज्यात सोयाबीन उत्पादकांना फायदा होईल, असा तज्ञांचा अंदाज आहे.
बातम्या
Dhurla Nivadnukicha : Superfast News : 18 Nov 2025 : 5 PM : Maharashtra Superfast : ABP Majha
Pratap Sarnaik PC : शिवसेनेत नेमकी कसली नाराजी? प्रताप सरनाईक यांनी A TO Z सगळं सांगितलं
Chandrakant Khair : शिंदेंचे २२ आमदार त्यांना सोडून जातील, चंद्रकांत खैरेंचा दावा
Uday Samant : आम्ही बैठकीवर बहिष्कार टाकला नाही, मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली माहित नाही- सामंत
Vikhroli Building demolition: विक्रोळी पार्कसाईटमध्ये पालिकेची धडक कारवाई
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion


















