Shahaji Bapu:निराशेचे 'डोंगर', आरोपांची 'झाडी', शहाजी बापूंचा मुख्यमंत्र्यांवर संताप Special Report
Shahaji Bapu : निराशेचे 'डोंगर', आरोपांची 'झाडी', शहाजी बापूंचा मुख्यमंत्र्यांवर संताप Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
सांगोल्यामध्ये भाजपन असा काही डाव टाकलाय की शहाजी बापूंना डोंगार झाडी काही काही ओके वाटेन असा झालाय. जयकुमार गोरेंनी तिथं शेकाप आणि दीपक आबांसोबत जुळून घेत वेगळच समीकरण बनवलं. एकटे पडल्याची भावना आलेल्या शहाजी बापूंनी भाजपवर चांगलच तोंडसूक घेतलं. आजारपणाची गोष्ट सांगत बापूंनी भावनी कार्ड खेळलं पण गोरेंनी विकासाच कार्ड समोर करत बापूंना बोचरे प्रश्न विचारले. पाहूया सांगोल्यातला हा कलगीतुरा. काय झाडे? आणि सगळं चित्र बदल सांगोला नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सांगोल्यात सध्या रोज शिवसेना विरुद्ध भाजप म्हणजे शहाजीबापू पाटील विरुद्ध पालकमंत्री जयकुमार गोरे असा कलगीतुरा पाहायला मिळतोय भाजपाच राज्यकारण हिडीस किळसवाणा झाल्याची टीका करत शहाजी बापूंनी भाजपाला टिवचल हिडीस किळसवान दहशतवाद एखाद्या अबलेवर केलेला बलात्कार असावा अशा. तालुक्यात काल किती मोहिते पाटील घराण्यातला उमेदवार होता, बिकट परिस्थिती आणि मी जर निवडणूक खासदार की सोडून ऑपरेशन केल केला असत तर माझा असा बिकट कॅन्सर कर आजार गेला. मंत्री जयकुमार गोरे यांनी मात्र विकासाच कार्ड खेळल आणि बापूंना खिंडीत गाठलं. एवढा निधी देऊन सांगोल्याचा विकास का झाला नाही असा थेट प्रश्न त्यांनी बापूंना विचारला. सांगोल्यात युतीतील बेबनावाला बापूंना जबाबदार धरलं. आता जे उमेदवार त्यांनी उभे केलेले आहेत, त्यांनी पाच वर्षे गेले, पाच वर्ष कारभार केलेला आहे. आता त्या कारभाराचा विश्लेषण करत असताना एवढे पैसे आल्यानंतर सुद्धा शहरामध्ये विकास काम का दिसत नाही, त्यामुळे कुणाच तरी चालवण्यासाठी कुणाच तरी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ही निवडणूक नसावी, ही निवडणूक शहराच्या विकासाची असावी, शहरातल्या नागरिकांच्या विकासाची असावी आणि शहराला काय पाहिजे याच्या संदर्भात भूमिका घेऊन पुढे जाणाऱ्या विचारासोबत असावी. भाजपाच्या इतर नेत्यांनी या विषयावर बोलणं मात्र शिताफीने टाळलं. नाही मला वाटत आता आमचा विषय त्या ठिकाणी संपलेला आहे. कोणीही त्या ठिकाणी आता आमच्या वक्तव्यांमध्ये आगीत तेल घालून भडका उडवून देऊ नये. दोन्ही नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर समंजसपणाची भूमिका घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही तिन्ही पक्ष समन्वयातनच काम करणार आहोत. हे पुन्हा एकदा मी अधुरेकित करतो. भाजप आणि शिवसेनेत सध्या पळवा पळवीवरून सुरू असलेल्या कुरबुरी वेगळ्याच वळणावर पोहोचल्या आहे. एकनाथ शिंदेना थेट अमित शहांच्या दरबारी धाव घ्यावी लागली यावरून त्याच गांभीर्य लक्षात येईल. मात्र या सगळ्या वादाला स्थानिक पातळीवरील राजकारण आणि दोन्ही बाजूंचे नेते जबाबदार असल्याचे सांगण्यात येते. सांगोल्यात शहाजी बापू विरुद्ध जयकुमार गोरे हे त्याच एक छोटस उदाहरण.