Osmanabad Rename Special Report : 35 वर्षांचा संघर्ष, नामांतरचा लढा अखेर संपला
abp majha web team
Updated at:
25 Feb 2023 10:49 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या तीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या निर्णयाला अखेर केंद्र सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण झाले आहे. मात्र यावरून राजकीय वातावरण तापले असून, आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत