Saat Barachya Batmya :7/12 :रत्नागिरीत बांबूच्या शेतीचा यशस्वी प्रयोग,बांबूच्या शेतीतून लाखोंची कमाई
abp majha web team
Updated at:
11 Sep 2023 10:06 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोकणात डोंगराळ भाग मोठ्या प्रमाणात... काजू आणि आंबा ही कोकणातील प्रमुख पिकं... पण या पिकांना फाटा देत रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील वासुदेव घाग यांनी बांबूच्या शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे... जवळपास पाच वर्षांपूर्वी केलेली सुरुवात आज घाग यांना वर्षाकाठी लाखोंची कमाई करून देत आहे... पाहुयात कोकणातल्या शेतकऱ्याची यशोगाथा...