✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

भारतावर आता कापूस आयात करण्याची वेळ येणार? | 712 | एबीपी माझा

एबीपी माझा वेब टीम   |  04 Jan 2019 09:24 AM (IST)

अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाचा परिणाम भारतातील आयात-निर्यातीवर होत आहे. चीनने यंदा मोठ्या प्रमाणात भारताकडून कापसाची आयात केली आहे. देशांतर्गत कापसाचं उत्पादन घटल्यानं शेतकऱ्यांना दरही चांगला मिळाला. मात्र आता हिच स्थिती बिकट होण्याच्या मार्गावर आहे. कमी उत्पादन आणि जास्त निर्यातीमुळे भारतालाच आता कापूस आयात करण्याची वेळ येईल अशी शक्यता निर्माण झालीय आहे. वर्षाच्या शेवटी भारताला २७ लाख गाठी कापसाची आयात करावी लागेल असा तज्ञांचा अंदाज आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • Ghe bharari show
  • भारतावर आता कापूस आयात करण्याची वेळ येणार? | 712 | एबीपी माझा

TRENDING VIDEOS

BJP Elections Special Report तिकीट देताना निष्ठावंतांना डावललं? भाजप कार्यकर्त्यांचा संताप3 Hour ago

Yogesh Gonnade आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करुन अर्ज,शिवसेनेकडून उमेदवाराला स्मशानभूमीत AB फॉर्म6 Hour ago

Neelam Gorhe : भाजपा आम्हाला काहीही स्पष्ट करत नाही; आमची युती...; नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?6 Hour ago

Raj Thackeray At Matoshree : राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल8 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.