एक्स्प्लोर

INDW vs AUSW : तिसऱ्या टी20 ला सुरुवात, भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय

IND W vs AUS W : ऑस्ट्रेलिया महिला संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर असून आज भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात (India Women vs Australia Women) तिसरा टी-20 सामना खेळला जाणार आहे.

IND W vs AUS W 3rd T20: भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात (India Women vs Australia Women) तिसरा टी-20 सामना मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) खेळवला जात आहे. नुकतीच नाणेफेक झाली असून भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियानं 9 गडी राखून जिंकला होता. त्यानंतर दुसरा सामना कमालीचा अटीतटीचा झाला, अखेर सुपर ओव्हर झाल्यानंतर भारतानं सामना जिंकत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. ज्यानंतर आज तिसरा सामना खेळवला जात आहे.  आजचा सामना जिंकून मालिकेत मजबूत पकड बनवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरले आहेत.

कशी आहे दोन्ही संघाची अंतिम 11?

भारतीय महिला संघ:

स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, अंजली सरवाणी, रेणुका ठाकूर सिंग, राजेश्वरी गायकवाड

ऑस्ट्रेलिया महिला संघ:

अ‍ॅलिसा हिली (यष्टीरक्षक/कर्णधार), बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, अॅशलेग गार्डनर, एलिस पेरी, ग्रेस हॅरिस, अॅनाबेल सदरलँड, निकोला केरी, अलाना किंग, मेगन शट, डार्सी ब्राउन

कसा आहे आजवरचा इतिहास?

भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यात आजवर झालेल्या सामन्यांचा विचार करताआतापर्यंत 26 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाच्या संघानं 18 सामने जिंकले आहेत. तर, भारताला फक्त सात सामन्यात विजय मिळवता आलाय. यातील एक सामना अर्निर्णित ठरलाय. ही आकडेवारी पाहता ऑस्ट्रेलियाच्या संघाचं पारडं जडं दिसत आहे. 

दुसऱ्या सामन्यात सुपर ओव्हर

मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये खेळण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 188 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला 187 धावापर्यंत मजल मारता आली. त्यानंतर सुपरओव्हर सामन्यात स्मृती मानधना रिचा घोष यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारतानं प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासमोर 21 धावांचं लक्ष्य ठेवलं. त्यानंतर भारताची वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूरनं भेदक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचे हात बांधून ठेवले. ज्यामुळं सामन्याचा निकाल भारताच्या बाजूनं लागला. या विजयासह भारतानं पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधलीय. 

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget