एक्स्प्लोर
नदी पुलावर अपघात, रेल्वेचे 3 डबे घसरले
1/6

रेल्वेचा वेग कमी असल्यामुळं मोठा अनर्थ टळला आहे.
2/6

दरम्यान, आतापर्यंत 250 प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याचं कळतं आहे.
3/6

टनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं असून प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.
4/6

पाचोरा ते जामनेर दरम्यान धावणाऱ्या रेल्वेला हा अपघात झाला आहे.
5/6

बांगवी गावातील वाघोर नदीच्या पुलावर हा अपघात झाला असून तब्बल 50 प्रवासी अडकून पडल्याची माहिती आहे.
6/6

जळगावमध्ये पाचोरा-जामनेर दरम्यान संध्याकाळी रेल्वेचे 3 डबे ट्रॅकवरुन घसरले.
Published at : 11 Jun 2016 10:59 PM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
सातारा
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















