जलजीवन मिशनची ऐशीतैशी; पाण्यासाठी घरदार विहिरीवर, संताप ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा

मराठावाड्यातील बहुतांश जिल्ह्यात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यात सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मात्र, ग्रामीण भागातील नागिरकांच्या घशाला कोरड असल्याचेच चित्र आहे.

मराठावाड्यातील बहुतांश जिल्ह्यात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यात सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मात्र, ग्रामीण भागातील नागिरकांच्या घशाला कोरड असल्याचेच चित्र आहे.

villagers agrresive for water

Sponsored Links by Taboola