Election 2024 Exit Polls
(Source: Dainik Bhaskar)
Health Tips : तुम्हीही रोज भात खात असाल तर सावधान; होऊ शकतात 'हे' गंभीर आजार
तांदळात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असतो ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि मधुमेहाचा धोका वाढतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजास्त प्रमाणात भात खाल्ल्याने वजन वाढू शकते कारण भातामध्ये कॅलरीज असतात.
जास्त प्रमाणात भात खाल्ल्याने वजन वाढू शकते कारण भातामध्ये कॅलरीज असतात.
भातामध्ये असलेले आर्सेनिक किडनी आणि यकृताला नुकसान पोहोचवू शकते.
तांदळातील अतिरिक्त फायटेट्स आणि प्युरिनमुळे सांधेदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात.
भात खाल्ल्यानंतर गॅस, एॅसिडीटी इत्यादी पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
म्हणूनच डॉक्टर रोज पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राइस किंवा लाल तांदूळ खाण्यास सांगतात. यामध्ये अधिक पोषक असतात. हृदयासाठी हे फायदेशीर आहेत.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.