विठ्ठलने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट ही लिहिली आहे. 'तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर बरं झालं असतं. माझ्या आत्महत्येला कोणाला जबाबदार धरु नये. मी आयुष्याला कंटाळून हा निर्णय घेतला आहे.'
सुसाईड नोटमुळे प्रेम प्रकरणातून ही आत्महत्या केल्याचा अंदाज दिघी पोलिसांनी व्यक्त केला आहे. पिंपरी चिंचवडच्या चऱ्होली गावात ही घटना घडली आहे.