त्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती अधिनियम -1965 मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
राज्यात एकूण 4 नगरपंचायती आहेत. तर 222 नगर परिषद आहेत.
नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडीच्या निर्णयामुळे भाजपला मोठा फायदा झाला होता. त्यामुळे आता नगर पंचायती अध्यक्ष ही थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
मुंबई मेट्रो- 5 आणि 6 ला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी