News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

'संकटकाळात कर्मचार्‍यांशी असे वागता, हीच तुमची नैतिकता?' रतन टाटांची नाराजी

कोरोनामुळे लॉकडाऊन आणि बऱ्याच गोष्टी बंद आहेत. या काळात अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकत आहे. पगार कपात करत आहेत. यावर टाटा ट्रस्टचे चेअरमन तथा उद्योगपती रतन टाटा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

FOLLOW US: 
Share:
मुंबई : कोरोनामुळे लॉकडाऊन आणि बऱ्याच गोष्टी बंद आहेत. या काळात अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकत आहे. पगार कपात करत आहेत. यावर टाटा ट्रस्टचे चेअरमन तथा उद्योगपती रतन टाटा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कठीण काळात कंपन्यांवर कर्मचाऱ्यांची जबाबदारी असते. संकटाच्या काळात आपण आपल्या कर्मचार्‍यांशी असे वागता, हीच तुमची नैतिकता आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे. ही तिच लोकं आहेत, ज्यांनी तुमच्यासाठी काम केलंय, तुमच्यासाठी कारकीर्द देणाऱ्या या लोकांना तुम्ही आज उघड्यावर सोडून देत आहात, ही तुमच्या नितीमत्तेची व्याख्या आहे का? असं रतन टाटा यांनी म्हटलं आहे. उद्योजक आणि कंपन्यांसाठी दीर्घकाळ काम करणे आणि उत्तम कामगिरी करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संवेदनशीलता सर्वोपरी असते. साथीच्या काळात तुम्ही तुमच्या कर्मचार्‍यांशी असे वागता, ही तुमची नैतिकता आहे का? असा सवाल त्यांनी युवरस्टोरीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. रतन टाटा म्हणाले की, जेव्हा देशात विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला तेव्हा हजारो लोकांना काढून टाकण्यात आले. यामुळे तुमच्या समस्येचे निराकरण होईल का? मला नाही वाटत की असे होईल, कारण तुम्हाला व्यवसायात नुकसान झाले आहे, अशात लोकांना नोकरीवरून काढणे योग्य नाही. उलट त्या लोकांबद्दल आपली जबाबदारी असते, असं ते म्हणाले. तुम्ही या वातावरणात तोपर्यंत टिकणार नाहीत, जोपर्यंत तुम्ही संवेदनशील होत नाहीत. तुम्हाला लपण्यासाठी किंवा पळण्यासाठी कोणतीही जागा नाही. तुम्ही जेथे जाल तिथे कोरोना महामारीमुळे नुकसान होईल. यामुळे तुम्ही परिस्थिती स्वीकारणे चांगले राहील. तुमच्यामुळे जे काही होईल, त्या गोष्टींमध्ये बदल करावा लागेल, असंही रतन टाटा म्हणाले.
Published at : 25 Jul 2020 12:24 PM (IST) Tags: Ratan Tata Interview Ratan Tata news Ratan Tata on COVID-19 Pandemic ratan; tata

आणखी महत्वाच्या बातम्या

Ramdas Athawale on Raj Thackeray Uddhav Thackeray: राज ठाकरेंमुळे उद्धव ठाकरेंचं मोठं नुकसान होणार, रामदास आठवलेंचा दावा; म्हणाले, मुंबई महापालिकेवर...

Ramdas Athawale on Raj Thackeray Uddhav Thackeray: राज ठाकरेंमुळे उद्धव ठाकरेंचं मोठं नुकसान होणार, रामदास आठवलेंचा दावा; म्हणाले, मुंबई महापालिकेवर...

Eknath Shinde : मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारा रहमान डकैत कोण? आम्ही त्यांना पाणी पाजणारे 'धुरंधर'; एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला

Eknath Shinde : मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारा रहमान डकैत कोण? आम्ही त्यांना पाणी पाजणारे 'धुरंधर'; एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला

Maharashtra Winter Session: हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा कायदा मंजूर, शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?

Maharashtra Winter Session: हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा कायदा मंजूर, शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?

Mumbai Pune Journey: मुंबई-पुणे प्रवास अवघ्या 90 मिनिटांत होणार पूर्ण, सकाळी चहा घेतल्यावर नाश्त्यापर्यंत पुण्यात पोहोचाल, नितीन गडकरींचा मास्टरप्लॅन

Mumbai Pune Journey: मुंबई-पुणे प्रवास अवघ्या 90 मिनिटांत होणार पूर्ण, सकाळी चहा घेतल्यावर नाश्त्यापर्यंत पुण्यात पोहोचाल, नितीन गडकरींचा मास्टरप्लॅन

Badlapur Neerja Ambekar Death Case : बदलापुरमधील महिला काँग्रेस नेत्याला संपवलं; सर्पदंश, ब्रेन हॅमरेज, नंतर हत्या, नवऱ्यानेच घरात साप...; 3 वर्षानंतर नीरजा आंबेकरांच्या मृत्यूचा उलगडा

Badlapur Neerja Ambekar Death Case : बदलापुरमधील महिला काँग्रेस नेत्याला संपवलं; सर्पदंश, ब्रेन हॅमरेज, नंतर हत्या, नवऱ्यानेच घरात साप...; 3 वर्षानंतर नीरजा आंबेकरांच्या मृत्यूचा उलगडा

टॉप न्यूज़

Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा

Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..

Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त

Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त

Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी

Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी