Maharashtra LIVE Updates: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाडवा मेळाव्याचा मार्ग मोकळा, दादरच्या शिवाजी महाराज मैदानात राज ठाकरेंची तोफ धडाडणार
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, बातम्या आणि विविध घटनांचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. राज्यात आज नेमकं काय घडतंय?

पार्श्वभूमी
राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीचा वाद गाजत आहे. या मुद्द्यावरुन काही दिवसांपूर्वी नागपूरच्या महल आणि हंसापुरी भागात दंगल उसळली होती. या पार्श्वभूमीवर शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचा दौरा करणार आहेत. त्यांचा...More
तुमच्यात दम आहे तर या ना मैदानात .. जयकुमार गोरे यांनी सलग दुसऱ्या दिवशी रामराजे निंबाळकर यांचे नाव न घेता दिले थेट आव्हान
V/O - कुस्तीत एखादा पैलवान कसाच हरत नसेल तर त्याच्या डोळ्यात माती टाकली जाते, नाहीतर त्याचा चावा घेतला जातो .. आणि काहीच नाही जमले तर मग शेवटी माय माऊलींना मध्ये घातले जाते .. अरे तुमच्या दम असेल तर या ना मैदानात असे थेट आव्हान आज सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता दिले. आज सलग दुसऱ्या दिवशी माळशिरसच्या दौऱ्यावर असलेल्या जयकुमार गोरे यांच्या हस्ते फोंडशीरस येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी जयकुमार गोरे यांनी काल प्रमाणे आजही त्यांना अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर थेट तोफ डागली .
मी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातला आणि एका रेशन दुकानदाराचा मुलगा आहे. मला जनतेचे सुखदुःख कळते कारण ते सर्व दुःख आम्हीही भोगले आहे पाहिले आहे . वयाच्या सोळाव्या वर्षी मला पायात चप्पल घालायला मिळाली. मी कोणताही इतिहास अथवा भूगोल असणारा नेता नसून सोन्याचा चमचा कधीच पाहिला नाही. मात्र सोन्याचे चमचे तोंडात घेऊन जन्मलेल्यांनी कितीही मला अडवण्याचा प्रयत्न केला तरी या माय माऊली आणि जनता जनार्दन माझ्या पाठीशी असल्याने मला काही फरक पडत नाही असा टोला लगावला. मला तुम्ही कोणतीही कामे सांगा अगदी तुमचा फ्युज बसवायचा असेल तरीही तो मी बसवायला ही तयार आहे आणि विकासाच्या वाटेत आड येणाऱ्या एखाद्याचा फ्युज काढायचा असेल तर तोही मी काढायला आलेलो आहे असा सज्जड दम जयकुमार गोरे यांनी विरोधकांना दिला.
अकोला शहरातील जेतवन नगरात 22 वर्षीय तरूण करण चितळेवर प्राणघातक हल्ला. दोन आरोपींनी चाकूने भोसकून केल करण चितळे याला गंभीर स्वरूपात जखमी. प्रेमप्रकरणातून जीवघेणा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती. हल्ला केल्यावर दोन्ही आरोपी फरार. करणसोबत त्याचा एक मित्रही हल्ल्यात गंभीर जखमी. दोघांवर अकोला जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु.. आरोपींंना शोधण्यासाठी पोलीसांची नाकेबंदी. ऐन संध्याकाळच्या सुमारास हल्लेच्या घटनेने खदान परिसर हादरला. हल्लेखोर करण चितळे याचेचं मित्र असल्याचे समजते. प्रेम प्रकरणातून करण याच्यावर चाकूने वार करीत हा जिवघेणा हल्ला.. जवळपास या हल्ल्यात तीन जण जखमी. जखमींमध्ये मारेकरीसुद्धा जखमी झाल्याचे समजते. माझ्या मैत्रिणीला का बघतोय? यावरून थेट करण'वर हा प्राणघातक हल्ला झाल्याच समजतेऐ..
रायगड flash...
मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी..
महामार्गावरील पेण वाशी नाका जवळ वाहतूक कोंडी.
वाहनांच्या 2 किमी पर्यंत रांगाच रांगा...
रविवारी वीकेंड साठी आलेल्या पर्यटकांचा परतीचा प्रवास सुरू झाल्याने झाली आहे वाहतूक कोंडी
संभाजीराजे छत्रपती यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही.
भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे.
समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे.
कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दि. ३१ मे २०२५ अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे, याकरिता मुख्यमंत्री महोदयांकडे पत्र लिहून मागणी केली…
भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार १०० वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस १०० वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटविणे अत्यावश्यक आहे.
ब्रेकिंग ( DETH Aquest areest )
नागपूर हिंसाचारात मृत्यू पावलेल्या इरफान अन्सारी प्रकरणात नागपूर पोलीसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
चार आरोपी पैकी दोन आरोपी हे अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस उप आयुक्त महक स्वामी यांनी दिली
इरफान अन्सारी हा सोमवारच्या रात्रीला इटारसीला जाण्यासाठी नागपूर रेल्वे स्थानकाकडे निघाला असतांना गीतांजली चौकात हिंसाचाराच्या चपेट मध्ये सापडला होता.
त्यात तो गंभीर जखमी झाला होता. पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले काल उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी दिवंगत सहकाऱ्याला केली मदत
पंजाबचे जिल्हाप्रमुख मंगतराम मंगा यांच्या कुटूंबियांना शिवसेनेकडून 10 लाखांची मदत सुपूर्द
शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी अमृतसर मध्ये जाऊन घेतली मंगा कुटूंबियांची सांत्वनपर भेट
पंजाब (मोगा) :- शिवसेनेचे पंजाब राज्याचे जिल्हाप्रमुख मंगतराम मंगा यांच्या अमृतसर येथील मोगा येथील निवासस्थानी पक्षाचे सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी भेट देऊन मंगा कुटूंबियांना धीर देत त्यांचे सांत्वन केले. तसेच यावेळी त्यांनी शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या वतीने देण्यात आलेली 10 लाखांची मदत मंगा कुटूंबियांना सुपूर्द करण्यात आली.
पंजाब राज्यातील मोगा तालुक्यात खलिस्तानी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला करून मंगतराम मंगा यांची निर्घृणपणे हत्या केली होती. या घटनेनंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी मोगा-फिरोजपुर हायवे बंद करून आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली होती. यानंतर स्थानिक पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली असून अन्य आरोपींचा शोध अद्यापही सुरूच आहे.
ही घटना समजताच शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून मंगा यांना श्रद्धांजली अर्पण केली होती. तसेच त्यानंतर पक्षाच्या वतीने शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ यांना तत्काळ मंगा यांच्या गावी जाण्याचे निर्देश दिले. कॅप्टन अडसूळ यांनी आज मंगा कुटूंबियांची आणि स्थानिक ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसेच पक्षाच्या वतीने 10 लाखांची मदत आणि मंगा यांच्या पत्नीला ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये नोकरी दिल्याचे पत्र त्यांच्या कुटूंबियांच्या हाती सुपूर्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले. शिवसेनेने आपल्या दिवंगत सहकाऱ्याबद्दल दाखवलेल्या या कृतज्ञतेबाबत मंगा कुटूंबियांनी शिवसेनेचे आणि पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे आणि सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ यांचे विशेष आभार मानले आहेत.
देवेंद्र फडणवीस BYTE
ऑन नागपूर
नागपूर मध्ये परिस्थिती अतिशय शांततापूर्ण आहे कुठेही तणाव नाही सर्वधर्मीय लोक एकत्रित राहत आहेत संचारबंदीची गरज नाही म्हणून संचारबंदी उठवण्यात आली आहे
ऑन गटशेती
गटशेतीला फार चांगला रिस्पॉन्स मिळत आहे
पाणी फाउंडेशनच्या टीमला गटशेती करिता लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि मी असा निर्णय केला आहे की गटशेतीसाठी धोरण आणू
शेतकऱ्यांची कपॅसिटी यामुळे वाढते, याचा शेतकऱ्यांना फायदा होईल
गटशेतीसाठी अनेक उपाययोजना करून देऊ
शिर्डी / अहिल्यानगर
दोन दिवसीय संत साहित्य संमेलनाची सांगता...
शिर्डीत अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन...
मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित संमेलनाचा समारोप...
मंत्री उदय सामंत बाईट पॉईंटर्स -
ऑन वारकरी मागणी -
संत साहित्य संमेलनात वारकरी सांप्रदायाने काहीच मागितल नाही...
मात्र त्यांचे म्हणने आहे की वारकरी समाजामागे राजाश्रय उभा केला पाहिजे , अडीअडचणी दूर केल्या पाहिजे...
त्यासाठी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचेसोबत बैठक लावू त्यातुन मार्ग काढू...
ऑन इंद्रायणी प्रदुषण -
इंद्रायणी आणि पवना नदींच अशुद्धीकरण जे झालय त्यासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी एक ऑर्डर पास केलीय...
त्यासाठी माझा विभाग , एमआयडीसी , पीएमआरडीए , पीएमसीसी आणि पर्यावरण अस एकत्रित येवून काम तयार करतोय...
अडीच ते तीन हजार कोटींच काम हाती घेणार आहोत...
त्यातून इंद्रायणी आणि पवना नदी शुद्धीकरणाच काम करता येईल..
विठ्ठल मुर्तीची झीज याबाबत मी माहिती न घेता बोलण उचित नाही...
तो संवेदनशील विषय असुन ज्येष्ठ सहका-यांशी चर्चा करून बोलेल...
या गोष्टी भावनिक असतात त्यात माहीती नसताना बोलल तर त्याचा विपर्यास होतो..
ऑन नागपुर दंगल परिणाम -
महाराष्ट्रात उद्योग येण्याबाबत मुख्यमंत्री बोलले...
एखादा घटक एखाद्या भागात दंगल भडकविण्याचा प्रयत्न करतो त्याचा कुठेही परिणाम झालेला नाही...
तसेच समाजकंटकावरही कारवाई करण्याची भुमिका शासनाने घेतलीय...
15 लाख 70 हजार कोटींची गुंतवणुक आणू शकलो...
समाजकंटकावर योग्य ती कारवाई केली जाईल...
उदय सामंत ऑन राज ठाकरे -
मी ते ऐकलल नाही , आज संताच्या कार्यक्रमात होतो...
त्यांनीच आपल्याला शिकवण दिलीय कोणी वाईट बोलल तर अशा कार्यक्रमात त्यांचेवर टिका करू नये...
राजकारणावर बोलण इथ उचित वाटत नाही...
विशेष स्वच्छता मोहिमेत ७९ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची व्यापक स्वच्छता, १५८.५ टन राडारोडा निष्कासित
दि. १७ ते २२ मार्च २०२५ दरम्यान दररोज रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत पार पडली मोहीम
महामार्ग, सेवा रस्ते, बस थांबे, झाडांभोवतीची कुंपणे आदींची स्वच्छता
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेने पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांचे रूपच पालटून टाकले आहे. महामार्गांसोबतच सेवा रस्ते आणि बस थांबे स्वच्छ झाले आहेत. दिनांक १७ ते २२ मार्च २०२५ दरम्यान दररोज रात्री १० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत राबविलेल्या या मोहिमेत एकूण ७९ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. यात एकूण १५८.५ टन राडारोडा, ३५.४ टन कचरा आणि २४.५ टन अन्य टाकाऊ वस्तू संकलित करून त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली पूर्व आणि पश्चिम महामार्गांवर ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत दोन्ही महामार्गांलगतचे सेवा रस्ते, उतार (रॅम्प) आदींची स्वच्छता, महामार्गावरील दिशादर्शक फलक, झाडांच्या बुंध्यांची व कुंपणांची स्वच्छता व रंगरंगोटी, बस थांब्यांची स्वच्छता, आसन व्यवस्था नीट करणे, अडगळीतील वस्तू आणि कचरा हटवणे, रस्त्यावर अडथळा ठरणारी निकामी/बेवारस वाहने तसेच अनधिकृत जाहिरात फलकांचे निष्कासन, पदपथांचे पेव्हर ब्लॉक व दुभाजकांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी आदी बाबींचा समावेश होता.
मेकॅनिकल पॉवर स्वीपर्स, लिटर पिकर्स, मिस्टिंग मशीन, डंपर आणि वॉटर टँकर्स अशा एकूण १६ यांत्रिक स्वच्छता संयंत्रांच्या सहाय्याने या मोहिमेत दोन्ही महामार्गांवर व्यापक स्वच्छता करण्यात आली. मोहिमेची सुरुवात दिनांक १७ मार्च २०२५ रोजी रात्री पूर्व द्रुतगती महामार्गावर शीव (सायन) येथून तर पश्चिम द्रुतगती महामार्गावर वांद्रे येथून झाली. त्यानंतर सलग सहा दिवसांच्या कालावधीत दररोज रात्री १० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत या कालावधीत पूर्व महामार्गावर शीव ते घाटकोपर, घाटकोपर ते विक्रोळी, विक्रोळी ते मुलुंड चेक नाकादरम्यान तसेच पश्चिम महामार्गावर वांद्रे ते अंधेरी, अंधेरी ते कांदिवली ९० फूट मार्ग, कांदिवली ९० फूट मार्ग ते दहिसर चेक नाका यादरम्यान स्वच्छता करण्यात आली.
या मोहिमेत सहा दिवसांच्या कालावधीदरम्यान दोन्ही महामार्ग मिळून एकूण ७९ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये १५८.५ टन राडारोडा, ३५.४ टन कचरा आणि २४.५ टन अन्य टाकाऊ वस्तू संकलित करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. दरम्यान, सदर विशेष स्वच्छता मोहीम पार पडली असली तरी दोन्ही महामार्गांवर घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने नियमितपणे स्वच्छता सुरू राहील, असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.
उदगिरात टोळक्याकडून भर रस्त्यावर मारहाण,मारहाणीत दोघे तरुण जण जखमी.. दगडाने करण्यात आली मारहाण.. दोन्ही गंभीर तरुणावर उदगीरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू...
उदगीर शहरातील जळकोट रोडवर टोळक्याकडून दोघा तरुणास दगडाने अमानुष मारहाण ...गंभीर जखमी तरुणावर उदगीर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उदगीर येथील जळकोट रोडवर विनाकारण टोळक्याने दोघा तरूणाला दगडाने मारहाण केली आहे. या मारहाणीत दोघे तरुण जखमी झाले असून तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.संगम बिरादार वय २४ वर्ष,कृष्णा कणकुरे वय २२ वर्ष दोघेही राहणार नावंदी ता उदगीर या दोघांना मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे..दगडाने केलेल्या मारहाणी मुळे हे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.त्यावर उदगीर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलिसात तक्रार करण्यात आली आहे मात्र मारहाण करणारे कोण आहेत..का मारहाण करण्यात आली आहे ते अद्याप समोर आले नाही...
मंगळवार दिनांक २५ मार्च २०२५ पासून सुरू होणार मुंबईतील नाल्यातून गाळ काढण्याची कामे
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे छोट्या व मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी मागवलेल्या निविदांची छाननी पूर्ण होवून शहर आणि उपनगरांसाठी एकूण २३ कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले आहेत.
गाळ उपसा कामाचे छायाचित्रांसोबत ३० सेकंदांचे चित्रीकरण असणार बंधनकारक!
लहान नाल्यांमधून गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण पालिकेकडून बंधनकारक
व्हिडिओ विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) प्रणालीचा वापर होणार
नाल्यांमधून गाळ काढण्याच्या संपूर्ण कालावधीत प्रत्यक्ष कार्यस्थळी अभियंत्यांची उपस्थिती अनिवार्य
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महानगरपालिका पर्जन्य जलवाहिन्या
यावर्षी एप्रिल व मे २०२५ या दोन महिन्यांत नाल्यांमधील एकूण गाळाच्या ८० टक्के गाळ काढण्यात येईल, तर पावसाळ्यादरम्यान १० टक्के आणि पावसाळ्यानंतर उर्वरित १० टक्के गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
लहान नाल्यांमधून गाळ उपसा करण्याचे कार्यादेश दिनांक १९ मार्च २०२५ रोजी देण्यात आले आहेत. तर, मोठ्या नाल्यांमधून गाळ काढण्याचे कार्यादेश दिनांक २२ मार्च २०२५ रोजी देण्यात आले आहेत. त्यानुसार, मंगळवार, दिनांक २५ मार्च २०२५ पासून गाळ काढण्याची कामे सुरू होणार आहेत.
नागपूर पोलीस आयुक्त tictak
नागपूर मध्ये आज पासून पुर्णतः संचारबंदी उठवण्यात आली
आज दुपारी 3 वाजता पर्यंत गणेशपेठ, कोतवाली , तहसील व यशोधरा नगर या भागात संचारबंदी उठवताच बाजापेठा उघडायला सुरवात झाली
संचारबंदी उठल्यानंतर नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी हिंसाचाराचे केंद्र राहिलेल्या भालदारपुरा या भागाची पाहणी केली
यावेळी त्यांनी एबीपी माझाशी बोलतांना सध्या नागपूरची स्थित नियंत्रणात असून परिस्थीचा आढावा घेतल्यानंतर संचार बंदी उठवण्याचा निर्णय घेतल्याचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी सांगितले
पुढील काळात सोशल मीडियावर वापरावर पोलिसांची कडक नजर राहणार असल्याचे देखील पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल म्हणाले
त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी
बाईट - रवींद्र कुमार सिंघल tictak
अँकर - सोलापुरात विविध ठिकाणाहून दुचाकी चोरी करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना जेलरोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चोरी केलेल्या दुचाकीचे पार्ट विक्री हे चोरटे करत होते. त्यांच्याकडून चोरी केलेल्या नऊ मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. आयान मुच्छाले, असिफ बडेपीर अटक केलेल्या आरोपीचे नावं आहेत. विशेष म्हणजे दोन्ही आरोपी हे 18 ते 19 वयोगटातले आहेत. शहरात होत असलेल्या दुचाकी चोरीच्या गुणांना आळा घालण्यासाठी तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने विशेष मोहीम राबवण्यात येतेय. या आरोपीकडून आणखी काही गुन्हे घडले आहेत का याचा तपास पोलीस करीत आहेत.
बाईट : विजय कबाडे, पोलीस उपायुक्त
मुंबई:( २३ मार्च) परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार बस चालवत मोबाईलवर क्रिकेट मॅच बघणाऱ्या खाजगी चालकाला एसटी प्रशासनाने बडतर्फ केले असून संबंधित खाजगी कंपनीला ₹ ५०००/- इतका दंड ठोठावला आहे.
२१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता दादर येथून स्वारगेट (पुणे) साठी निघालेल्या खाजगी ई-शिवनेरी बसमधील चालक रात्री लोणावळा जवळ बस चालवत क्रिकेट मॅच पाहत असलेले चित्रीकरण संबंधित बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांना पाठवले. याबाबत मंत्री सरनाईक यांनी तातडीने एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
त्यानुसार एसटीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी संबंधित खाजगी संस्थेच्या चालकास प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बेशिस्त वाहनं चालवल्या प्रकरणी बडतर्फ केले असून संबंधित खाजगी संस्थेला ₹ ५०००/- इतका दंड ठोठावला आहे.
यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की ई-शिवनेरी ही एसटीची मुंबई -पुणे मार्गावर धावणारी प्रतिष्ठित बस सेवा आहे. या बसमधून अनेक सन्माननीय व्यक्ती प्रवास करीत असतात. " अपघातविरहित सेवा " हा या बस सेवेचा नावलौकिक आहे. त्यामुळे अशा प्रकारे बेशिस्त वाहन चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रवाशांचा एसटीच्या या प्रतिष्ठित सेवेबद्दल विश्वास दृढ होत जाईल! तसेच भविष्यात एसटीकडे असलेल्या खाजगी बसच्या चालकांना संबंधित संस्थेकडून वेळोवेळी शिस्तबद्ध वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.
हरिहरेश्वर येथे समुद्रात बुडून मृत्यूमुखी पडलेली महीला ही ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात काम करत असल्याची बाब पुढे आली आहे.
समुद्राच्या लाटेत महिला गेली वाहून
हरिहरेश्वर समुद्राने महिलेला केलं गिळंकृत... साळुंखे रेस्क्यू टीम कडून वाचविण्याचे प्रयत्न मात्र प्रयत्नांनंतर सुद्धा महिला मृत्युमुखी
जिल्हाधिकारी ठाणे यांच्या PA दिवटे यांनी श्रीवर्धन पोलिस ठाण्यात दिली माहिती
Anchor - ठाणे जिल्हाधिकारी यांच्या PA आणि सोबत आठ महीला कर्मचारी या शनिवार व रविवार या सलग सुट्टी निमित्ताने दक्षिण रायगड मधील श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथे फिरण्यासाठी आल्या होत्या . शनिवारी मंदिर परिसर फिरून झाल्यावर रविवारी सकाळी हे कर्मचारी मंदिरात पुन्हा दर्शन घेऊन समुद्राची प्रदक्षिणा मारण्यासाठी निघाल्या.
मात्र...प्रदक्षिणा मारत असताना समुद्र किनारी असणाऱ्या दगडावर पल्लवी सरोदे (मयत) या समुद्राकडे पाहत बसल्या होत्या मात्र समुद्रातून आलेली एक मोठी लाट पल्लवी यांना समुद्रात घेऊन गेली आणि होत्याच नव्हतं झालं...आणि या प्रवाहात पल्लवी या बुडून मरण पावल्या.यावेळी पल्लवी यांना वाचवण्याचा अतोनात प्रयत्न करण्यात आला मात्र समुद्राबाहेर आणल्यानंतर तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले..
नाशिक ब्रेकिंग
- बादलीतील पाण्यात बुडून चार वर्षीय बालिकेचा मृत्यू
- नाशिकच्या अंबड एम आयडीसी परिसरातील घटना ...
- रागिनी मनोज कुमार वनवासी असे घटनेत मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव....
- अंघोळीच्या पाण्याच्या बादलीत पडल्याने नाकात तोंडात पाणी गेल्यामुळे झाला मृत्यू ...
- नाका तोंडात पाणी गेल्याने श्वास गुदमरला आणि जागीच बेशुद्ध झाली ...
- तातडीने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून केले मृत घोषित....
बुलढाणा ब्रेक
अवैध दारू विक्रेत्यांनी घेतला पोलीस कर्मचाऱ्याचा बळी.
अवैध दारू वाहतूक करताना पाठलाग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या दुचाकी ला लाथ मारून पाडलं. पोलीस कर्मचाऱ्यांच्या जागीच मृत्यू.
बुलढाणा जिल्ह्यात अवैध व्यावसायिकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे... आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास अंढेरा पोलीस स्थानकाच्या हद्दीत पोलीस शिपाई भागवत गीरी व राम आंधळे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना एका दुचाकीवरून अवैध दारू घेऊन जाताना दोघे आढळले तात्काळ त्यांनी आपल्या दुचाकीने या दोघांचा पाठलाग केला असता दुचाकी जवळ आल्यावर अवैध दारू घेऊन जाणाऱ्या दोघांनी त्यांच्या दुचाकी लाथ मारून पाडलं यात पोलीस कॉन्स्टेबल भागवत गिरी यांची दुचाकी खड्ड्यात जाऊन पडली यात पोलिस शिपाई भागवत गिरी यांचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेले पोलिस शिपाई राम आंधळे गंभीर जखमी झाले आहेत. अवैध दारू व्यावसायिकांनी पोलिस शिपायाचा बळी घेतल्याने जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
फ्लॅश:-
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्या प्रकरणी आणखीन एक आरोपी आर्थिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
राजीव रंजन पांडे याला झारखंड वरून अटक
अटक केल्यानंतर राजीव रंजन पांडे याला मुंबई किल्ला कोर्टात केले हजर
किल्ला कोर्टाचे मुख्य न्यायाधीश विनोद पाटील याच्या दालनात हजर केले असता न्यायालयाने सुनावली 28 तारखे पर्यंत पोलिस कोठडी
१२२ कोटींच्या अपहारा प्रकरणी आठवी अटक...
पुण्यात घरफोड्या व वाहन चोरी करणारी 'बारक्या टोळी' पोलिसांकडून गजाआड
पुणे शहरातील जवळपास सहा वेगवेगळे गुन्हे आणले उघडकिस
पुणे पोलिसांकडून 5 आरोपींना अटक
आरोपींकडून सोन्याच्या दागिन्यांसह चार मोटरसायकल करण्यात आल्या जप्त
10 लाख 32 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तर दोन लाख 40 हजार रुपयांच्या गाड्या करण्यात आल्या जप्त
पृथ्वीराज उर्फ साहिल संतोष आव्हाड, आनंद लोंढे,आर्यन आगलावे,कुलदीप सोनवणे तसेच एका अल्पवयीन तरुणाला पुणे पोलिसांनी केली अटक
एकनाथराव खडसे ऑन नागपूर दंगल व्हाया मालेगाव कनेक्शन
नागपूर येथील दंगल प्रकरणाची पोलीस विभागाकडून कसून चौकशी सुरू आहेत. हा प्रसंग संपुर्ण देशाचं लक्ष वेधण्याचं प्रसंग आहे. नागपूर सारख्या शांतताप्रिय शहरात बाहेरून लोक येवून दंगल घडवितात. यात मालेगाव कनेक्शन जर असेल तर मालेगावकडे लक्ष देण्याची गरज आहे. असे कृत्य करणाऱ्यांकडे पोलीसांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. ही दंगल पुर्वनियोजित आहे तर सरकार नेमकं काय करत होते?, याकडे अधिक लक्ष दिलं असतं तर ही घटना घडली नसती. सरकार जर सांगत असेल की ही दंगल पूर्वनियोजन आहे, तर हे गृह खात्याचे मोठे अपयश आहे. मोठ्या प्रमाणात ट्रॉली मधून दगड आणले होते जर असं सांगितलं जात आहे तर, गुप्तचर यंत्रणा, स्थानिक पोलीस एलसीबी काय करत होते?, हा मोठा प्रश्न आहे. गृहका त्याने काळजी घेतली असती तर कदाचित या दंगलीची तीव्रता कमी राहिली असती.
एकनाथ खडसे ऑन दिशा सालियन
विधानसभा ही महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी आहे. शेतकऱ्यांचे, नोकरदारांचे, शेतमजूरांचे, मजूरांचे प्रश्न आहेत. राज्यात अनेक चालीरिती संदर्भात उपाययोजनाचे प्रश्न आहेत. महागाईचे विषय आहेत, शेतकरी कर्जमुक्त, विजेचे प्रश्न सोडविण्यासाठी हे अधिवेशन आहे. तुमची उनीधुनी अधिवेशनच्या बाहेर सोडविता आले असतो. मला वाटतं विधासभेचा सर्व सदस्यांनी चिंतन करण्याची गरज आहे. दिशास सालियन आणि औरंगजेब या प्रश्नाऐवजी कितीतरी सामाजीक प्रश्न महत्वाचे आहेत. महिलांचे विषय, शेतकरी आत्महत्या यासह इतर प्रश्नांवर कितीवेळा विधानसभेत चर्चा होते.
एकनाथ खडसे ऑन शेतकरी आत्महत्या
जळगाव जिल्ह्यातील १४ महिन्यांत २०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. अगदी २८ दिवसात २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. जळगाव जिल्हा तसा पाहिला समृध्द आहे असं समजलं जात. अश्या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करतात याकडे लक्ष वेधण्याची गरज आहे. आज राज्यातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, दुष्काळाला सामोरं लागत आहे. या प्रश्नांकडे विधानसभेत चर्चा होत आहे. याकडे कुणीही लक्ष देत नाही. मी अनेक वेळा शेतकऱ्यांचा प्रश्न विधानसभेत मांडतो, याला इतरांनी देखील साथ द्यावी, अशी अपेक्षा करतो.
एकनाथ खडसे ऑन शेतकरी भाजीपाला हमी भाव व कायदा
शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकाला व भाजीपाला याला हमी भाव मिळत नाही, यातील भाजीपाला हा लवकर खराब होणारी वस्तू आहे. त्याला वेळेत भाव मिळालं तर ठिक नाहीतर रस्त्यावर फेकावं लागतं. पण सरकारने याची मध्यस्थी केली पाहिजे एका विशिष्ट किंमतीच्या खाली विकता येणार नाही असा कायदा केला पाहिजे. यासाठी आपण सातत्याने विधानसभेत आवाज उठविण्याचा प्रयत्न केला आहे.
एकनाथ खडसे ऑन महिलांवरील अत्याचार
अलिकडच्या काळात महाराष्ट्र महिलांवर अत्याचार होत आहे. पोलीस विभागा या प्रकरणाकंडे सजग नाही हे धरणगाव प्रकरणावरून दिसून येत आहे. असे प्रकरण अनेक ठिकाणी होत आहे. असाच प्रकार निंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतही घडली आहे. अगदी माझ्या नातीसोबत छेडछाडीचा प्रकार घडला आहे. पण पोलीसांनी अद्याप गुन्हेगार पकडण्यात यश आलेले नाही. पोलीस अधिकारी हे हप्ते आणि पैसे वसूल करण्यात व्यस्त आहे. गुन्हगारांवर पोलीसांचा वचक राहिलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील महावितरणच्या पाच उपकेंद्रांकडे थकला जवळपास १२ लाखांचा अकृषी कर.... तहसील कार्यालयाने महावितरणच्या उप कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयाला ठोकले सील.... 24 तास होते सील...धनादेश दिल्यानंतर काढले सील
लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथील तहसील कार्यालयाच्या वतीने सध्या अकृषी कर थकबाकीदारांना नोटीस देत सील ठोकण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील महावितरणच्या पाच उपकेंद्रांकडे जवळपास बारा लाख रुपयांचा अकृषी कर थकीत आहे. याचा भरणा महावितरण प्रशासनाने न केल्याने तहसील कार्यालयाच्या वतीने शिरूर अनंतपाळ येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयाला सील ठोकण्याची कारवाई …
या आगीत १२ लहान मोठी जनावरे जखमी झाले आहेत
कोरावळे तलाठी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे
anchor:- मुरबाड तालुक्यातील कोरावळे गावातील एका शेतकऱ्याच्या जनावराच्या गोठ्याला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली या आगीत जवळपास २२ शेळ्या आणि १५ कोंबड्या जळून खाक झाल्या
काल रात्री रात्री साडे आठच्या सुमारास पुंडलिक विठ्ठल धुमाळ यांच्या जनावरांच्या गोठ्याला अचानक आग लागली होती
यामध्ये २२ शेळ्या १५ कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या तर गोठ्याच्या दुसऱ्या बाजूस असणारे ६ बैल, १ म्हैस, ३ वासरे , १ गाय आगीत होरपळून जखमी झाले आहेत. या दुर्घटने बाबत कोरावळे तलाठी सजाचे तलाठी यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला आहे.
शासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी पुंडलीक धुमाळ यांनी केली आहे.
नागपूर मध्ये घडलेल्या दंगलीच्या घटनेनंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडमध्ये.
मुंबईच्या एमआयडीसी पोलिसांकडून मरोळ माफखान नगर परिसरात संवेदनशील भागात मॉकड्रिल आणि रूट मार्च करण्यात आला.
रमजान ईद आणि गुढीपाडवा सणानिमित्ताने मुंबई पोलिसांकडून संवेदनशील भागामध्ये दंगल विरोधी पथकाकडून मॉकड्रिल
मुंबईच्या अंधेरी पूर्वेत एमआयडीसी आणि अंधेरी पोलिसांकडून संवेदनशील भाग मरोळ मापखान परिसरात हे मॉकड्रिल पार पडले.
या मॉकड्रिल मध्ये अंधेरी आणि एमआयडीसी पोलिसांचे जवळपास 60 ते 70 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सोबत अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते.
यावेळी दंगल घडल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहचवून परिस्थितीवर कसा पद्धतीने नियंत्रण मिळवता येईल, मॉकड्रिल च्या माध्यमातून पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला...
मंत्री उदय सामंत byte
रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत शिवसेना म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे
मी अडीच वर्षे रायगडचा पालकमंत्री होतो, भरतशेठ गोगावले तेव्हा मंत्री झाले नव्हते म्हणून ती जबाबदारी माझ्यावर होती
पण जेव्हा भरतशेठ पुन्हा निवडून येतील तेव्हा ते तिथे पालकमंत्री होतील, असं तिन्ही पक्षांमध्ये ठरलेलं होतं
त्यामुळे भरतशेठच पालकमंत्री व्हावेत असं आम्हा सर्वांचं म्हणणं आहे आणि यावर तिन्ही नेत्यांनी मिळून मार्ग काढावा - उदय सामंत
नांदेड - प्रेम प्रकरणाच्या कारणावरून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली .. तुझी लायकी आहे का पाटलाची देशमुखासंग सोयरपण करायची अशी धमकी तरूणाला देण्यात आली ..याच भीतीपोटी एका १९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नांदेड शहराजवळच्या सुगांव येथे गुरुवारी ही घटना घडली. या प्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात मुलीसह सात जना विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन शिंदे अस मयत तरुणाच नाव आहे.
नितीन शिंदे या तरुणाच थुगांव येथील एका मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरु होतं.... एक वर्षा पूर्वी मुलीच्या घरच्यांना त्यांच्या या प्रेम प्रकरणा बाबत माहिती झाली... मुलीच्या नातेवाईकाकडून तरूणाला धमक्या देण्यात आल्या ... 18 मार्च रोजी मुलीच्या नातेवाईकानी गावात नितीनला मारहाण करत घरा पर्यंत आणले .. पुन्हा दुसऱ्या दिवशी मुलीच्या काकाने फोन करुन नितीनला धमकी दिली .. तुमची लायकी आहे का पाटलाची देशमुखासंग सोयरपण करायची .. गावात येईन बेइज्जत करतो . चिरून टाकतो अशी धमकी मुलीच्या काकाने फोन वरून दिली .. तेव्हा भीतीपोटी नितीन शिंदे या तरुणाने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाच्या वडिलांच्या तक्रारी वरुन मुलीसह ज्ञानदेव भोसले, संतोष भोसले, विक्रम भोसले, अर्जुन भोसले, नितीन भोसले, संतोष भोसले यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
ब्रेकिंग न्युज - जळगाव
छगन भुजबळ यांच्या भेटी नंतर उज्वल निकम यांनी,आपली राजकीय भेट नसल्याचं सांगत,माध्यमांच्या सोबत बोलण्यास नकार दिला आहे
उज्ज्वल निकम हे त्यांच्या मीटिंग साठी जळगावात आले होते मी देखील आलो त्यामुळे ते मला भेटायला आले
आम्ही दोघे मित्र आहोत त्यामुळे राज्यातील इतर विषयांवर चर्चा झाल्या...
यात राजकीय चर्चा काय होणार, त्यांच्या केसेस सुरू आहेत मागे ते निवडणुकीला उभे होते पण दुर्दैवाने ते पडले,अस सांगत कोणतीही राजकीय भेट नसल्याचं स्पष्ट केले आहे
माजी मंत्री ओबीसी नेते छगन भुजबळ यांची माहिती
Byte - छगन भुजबळ, माजी मंत्री
विधिमंडळ अधिवेशनात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविरोधात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी अनेक आरोप करत घेरण्याचा प्रयत्नं केलांय… या आरोपांच्या रणधुमाळीत आदित्य ठाकरे मात्र बिंदास्त क्रिकेटचा मनमुराद आनंद घेताना पहायाला मिळत आहेत… गिरगाव चॅम्पियन लिग टुर्नामेंटचे उद्धघाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले… यावेळी आयोजक प्रथमेश सकपाळ यांच्या विनंतीवरून आदित्य ठाकरे यांनी पत्रकार संघाविरुद्ध क्रिकेट सामना खेळतायेत… विरोधकांच्या आरोपांच्या फैरींना न जुमानता आदित्य ठाकरे क्रिकेटच्या मैदानात हात आजमावतांना पहायला मिळतायेत….
श्री शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेला मारहाण....लाथा बुक्यानी मारहाण करून कार्यालयातील साहित्याची केली तोडफोड.. निलंगा पोलीस ठाण्यात दोन महिलांच्या विरोधात तक्रार दाखल.
निलंगा शहरातील श्री शिवाजी विद्यालयात क्लार्क पदावर आम्हास का घेतली नाहीस म्हणत दोन महिलानी मुख्याध्यापिकेस लाथा बुक्यानी मारहाण केल्याची घटना घडली आहे.कार्यालयातील साहित्याची तोडफोड ही करण्यात आली आहे.या बाबत पोलिस ठाण्यात संबंधित मुख्याध्यापिकेने तक्रार दिली आहे.
निलंगा शहरातील नामवंत विद्यालय श्री शिवाजी विद्यालयात आज सकाळी मुख्याध्यापिका दिपश्री तुकाराम जाधव कार्यालयीन कामकाज करत होते. त्यावेळी राधिका श्रीराम सोळुंके आणि सुवर्णा श्रीराम सोळुंके या कार्यालयात दाखल झाल्या.काही दिवसापूर्वी उपसंचालक कार्यालयात सुनावणीवेळी माझ्या विरोधात कागदपञे दाखल का केलीस असा जाब विचारत मारहाण करण्यात आली.आम्ही दिलेल्या प्रस्तावावर सही कर अन्यथा तुला ठार मारू म्हणत गळ्याला चाकू लावून लाथा बुक्याने मारहाण केली.जीवे मारण्याची धमकी दिली ही देण्यात आली. तसेच कार्यालयातील संगणक टेबल खुर्च्या मोबाईल आणि रजिस्टर फाडून टाकले ,कार्यालयाची तोडफोड करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला .अश्या स्वरूपाची तक्रार पीडित मुख्याध्यापिकेने निलंगा पोलीस ठाण्यात केली आहे. त्यानुसार दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
फ्लॅश:- सतीश सालियान यांचे वकील अभिषेक मिश्रा आणि ईश्वरलाल अग्रवाल मालवणी पोलिस ठाण्यात आज गेले.
वकिलाने पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, दिशा सालियनच्या फोटो, खोलीचे पुरावे आणि पीएम रिपोर्टची मागणी केली आहे.
सर्व पुरावे गोळा केल्यानंतर, हे प्रकरण पुढे नेणे सोपे होईल.
ऑन राजकीय हर्षवर्धन पाटील
ए आय बाबत व्हिएसआय बैठक झाली
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील त्या कार्यकारणी वर आहेत
आम्ही पण काम या संस्थेवर काम करतो राजकीय प्रश्न या ठिकाणी येत नाहीत
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित यावेत का?
एकच पक्ष होता त्याचे दोन झाले,अनेकजणांना वाटत एक झाले पाहिजे,दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांना विचारायला हवेत प्रश्न मला विचारण्यापेक्षा
आंतरराष्ट्रीय स्तरावर आजही साखरेची दरबार फार वाढलेले आहेत
यावर्षी आणि पुढच्या वर्षी साखर कमी आहे.केंद्र सरकारकडे दिवसाच्या दराचे नियंत्रण असतं.किती साखर रिलीज करायचे हा निर्णय केंद्र सरकार कडे आहे
14 दिवसात एफआरपी द्यावी असा कायदाच आहे,चर्चा नुसार आता दोन टप्प्यात दिले जाते,कायदाप्रमाणें करावे
कारखाना सुरू होण्यास विलंब निवडणुकी मुळे झाला त्याचा ही कळत न कळत परिणाम उत्पादनावर झाला आहे
राज्यातील १८० साखर कारखाना बंद झाले आहेत.गतवर्षी त्यांची संख्या 103 होती.निवडणुका,अनियमित हवामान, लहरी पाऊस, अकाली आलेला फुलोरा आणि रोगराई चा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात 25 ते 30 टक्क्याने घट झाला झाला आहे
एफआरपी आणि एम एस पी एकावेळी जाहीर करायला हवे
पाडेगाव संशोधन केंद्राला राज्य सरकारने निधी द्यावा यातून शेतकऱ्यांचे भल होणार आहेत
साखर टंचाई वर पर्याय म्हणून बैठक घेण्यासाठी सागितले आहे,या अगोदर एकदा अशी परस्थिती झाली आहे,पुढचा सिझन वेळेत कसा सुरू करता येईल,आपण साखर इम्पोर्ट करू शकत नाही,हे सगळ महागात पडेल.2 टक्के रिकव्हरी लॉस्ट सरकारने सहन करावा
परत पाऊस वर सगळ अवलंबून आहे, तो चागलं झाला तरी वाढेल उत्पादन
हर्षवर्धन पाटील
एप्रिल महिन्यात केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार
यावेळी एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात येणार
गळीत हंगामा बंद होण्याच्या मार्गावर आहेत
80 लाख मेट्रिक टन साठा होता 289 लाख आता उत्पन्न झालं,40 लाख मेट्रिक टन इथेनॉल झालं,10 लाख मेट्रिक साखरे ला निर्यात करण्यासाठी परवानगी मिळाली आहे,
17 ते साडे सतरा टक्के साखरेच उत्पादन देशात कमी झालं
रोगराई मुळे उत्पन्न कमी झाला,महाराष्ट्र कर्नाटक मध्ये दिवसाला तुरे लवकर आले, त्यामुळे लवकर ऊस लवकर गेला त्यामुळे उत्पादन कमी झाले
साखर उत्पादन कमी झाला आहे आम्ही केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थितीत अनेक मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत बैठक होणे अपेक्षित आहे त्यासाठी साखर महासंघाने पत्र व्यवहार केला.
राष्ट्रीय स्तरावरील साखर उद्योगातील गुणवत्ता पुरस्कार जाहीर
हर्षवर्धन पाटील आणि प्रकाश नाईकनवरे पत्रकार परिषद घेत आहेत
यंदाच्या गुणवत्ता पारितोषिकासाठी देशभरातून 103 सहकारी साखर कारखान्यांनी भाग घेतला.त्यात महाराष्ट्रातील 41,उत्तर प्रदेश गुजरात तामिळनाडू मधील 12, हरियाणा 10, पंजाब,कर्नाटक 5 आणि मध्य प्रदेश उत्तराखंड प्रत्येकी 1 सहभाग घेतला
उत्कृष्ट ऊस उत्पादकता विभागात पुणे जिल्ह्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना प्रथम क्रमांक
क्रांती अग्रणी डॉक्टर जे डी बापू लाड शेतकरी सहकारी साखर कारखाना कुंडल सांगली नंबर दोन तर महुवा प्रदेश सहकारी खंड उद्योग मंडळी गुजरात तिसरा नंबर
जळगाव ब्रेक
जळगाव येथील अजिंठा विश्रामगृहावर विशेष सरकारी वकील उज्वल निकम छगन भुजबळ यांच्या भेटीला
छगन भुजबळ व उज्वल निकम यांच्यात बंद द्वार चर्चा सुरू
छगन भुजबळ व उज्वल निकम यांच्यात नेमकी काय चर्चा सुरू याबाबत सस्पेन्स
नारायण राणे
* अनिल परब आणि आक्रमकता हे समीकरण जुळेल का ?
* वकील असल्यामुळे खोट नाट
* तुला जे काय करायचं आहे ते कर
* चित्रा वाघ तुला पुरून उरेल
* चित्रा वाघ एकटी नाही पूर्ण बीजेपी आणि हा नारायण राणे पण आहे.
* दबाव होता पेडणेकर ताई जायच्या त्यांच्या घरी
* आम्ही कधी त्यांच्या घरी गेलो नाही
* त्यावेळी पोलिस आणि आरोग्य यंत्रणा त्यांना मदत करत न्हवती
* जे काही झालं ते प्रकरण दडपण्यासाठी झालं
* वाझे ताब्यात आहे बाहेर काढायचे आणि चार फटके द्यायचे सगळे सांगेल तोच या सगळ्याचा करता करविता आहे
ऑन कोरटकर
शिवाजी महाराजांना हा महाराष्ट्र दैवत मानतो, त्यांना कोणी काही बोलले असेल तर महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही, त्यांना कारवाई होईल अटक होईल, कोणी त्यांना सोडणार नाही
पोलिस आलेच नाही कधी, त्यांना माहीत आहेत मला विचारले तर मी सगळे ठेवणार समोर,
हे फिरत आहेत सगळीकडे, यांच्या विरोधात पुरावे आहेत, पण मी एक वाक्य बोललो तर मला पकडायला आले, भूतकाळातले वाक्य होते त्यामुळे अरेस्ट झाली,
पण यांनी महाराजांवर बोलून देखील यांना अटक होत नाही हे दुःख आहे,
नारायण राणे
ही घटना घडली तेव्हा, मी जुहूला जात होतो, तेव्हा एक फोन आला, मिलिंद नार्वेकर यांचा, उध्दव ठाकरे यांना बोलायचे आहे,
नारायण राणे - जय महाराष्ट्र साहेब,
उद्धव ठाकरे - तुम्ही अजून जय महाराष्ट्र बोलता, तुम्हाला मुले आहेत मला आहेत तुम्ही सध्या आदित्यचे जे नाव घेता ते घेऊ नये अशी माझी विनंती आहे,
राणे - उध्दव Ji मी अमुक एका ठिकाणी एका व्यक्तीचे नाव घेतले नाही, पण खुनाचे आरोपी पकडावे अशी मी मागणी केली, पण मी एक सांगतो तुम्ही तुमच्या मुलाला सांभाळा, रात्री जो धिंगाणा तो घालतो त्याला आवरा,
दुसरा फोन कोविड काळात आला, जेव्हा माझ्या हॉस्पिटलचे परवानगी बाकी होती, तेव्हा एक फोन केलेला, त्यांनी पुन्हा तेच म्हणाले की तुम्ही प्रेस सोबत बोलत असताना तो उल्लेख टाळावा,
मी म्हणालो, मी कोणाचेही नाव घेतले नाही, एक मंत्री तिकडे होता हे मी बोललो जे कॅमेरात देखील आले आहे,
कन्नड संघटनानी पुकारलेल्या कर्नाटक बंदचा बेळगावात फज्जा उडाला. राणी कित्तूर चन्नमा चौकात कन्नड संघटनानी मानवी साखळी करून आणि रास्ता रोको करून काही काळ वाहतूक रोखून धरली. पण पोलिसांनी या कार्यकर्त्याना ताब्यात घेतले. लिंक मेल केले.
जळगाव शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ ट्रकच्या धडकेत तीन रिक्षा व तीन दुचाकींचे नुकसान, रिक्षाचालकांचे आंदोलन !
Ancr : जळगाव शहरातील शिवाजीनगर उड्डाणपूल जवळ, रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या रिक्षा स्टॉपवर आज अपघात झाला. सिमेंटने भरलेला ट्रक रिव्हर्स घेत असताना त्याने तीन रिक्षांसह तीन दुचाकींना आणि एका हातगाडीला जोरदार धडक दिली. या अपघातामुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर संतप्त झालेल्या रिक्षाचालकांनी आणि दुचाकीस्वारांनी नुकसान भरपाईच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन छेडले. घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
Breaking news
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखविण्याचा शिवसेना उबाठा गटाचा इशारा
-
- रविवारी मुख्यमंत्री येत आहेत नाशिक दौऱ्यावर
- फडणवीस यांना नाशकात पाय ठेऊ देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणारी सिंहस्थ आढावा बैठक होऊ देणार नाही, जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी यांचा इशारा
-
- नाशिक दत्तक घेतल्यानंतर नाशिकचा विकास झाला नाही, जिल्ह्याला अद्याप पालकमंत्री नाही, महापालिकाच्या कामावर सत्ताधारी पक्षाचा अंकुश नाही अशा विविध कारणांसाठी मुख्यमंत्री यांच्या दौऱयाला केला जाणार विरोध
-
- शहरात वाढलेली गुन्हेगारीवर देखील ठाकरे गटाने वेधले लक्ष
- मुख्यमंत्री च्या दौऱ्यावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक
ठाकरे गटाच्या इशारा नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा वादात सापडण्याची शक्यता
आगामी पालिका व स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी शिवसेनेची तयारी सुरू...
मातोश्री अंगणात शिवसेनेची संवाद बैठक
शिवसेना मुंबई उपनगर संवाद बैठकीचं आयोजन वांद्रे पूर्व येथे आयोजन
मुंबई उपनगर संपर्कप्रमुख मंत्री उदय सामंत घेणार शिवसेनेच्या नेत्यांची आणि विभाग प्रमुखांची बैठक
बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे गटातील काही उपशाखा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचा होणार पक्षप्रवेश..
पक्ष बांधणी, पक्ष विस्तार आणि पक्षकार्य या विषयांवर उद्याच्या संवाद बैठकीचा आयोजन...
विकास निधीवरून शिवसेना आमदार राहुल पाटलांचा राजीनाम्याचा इशारा
१० वर्षात काहीच विकास केला नाही तुम्ही राजीनामा द्या आम्ही विकास करायला सक्षम
शिंदे सेनेच्या नेत्यांनी राहुल पाटलांच्या रखडलेल्या कामाची यादीच वाचली
आमदार पाटलांच्या त्या वक्तव्यावरून शिंदेंच्या नेत्याने घेतला समाचार
ANCHOR:- परभणीतील उबाठा सेनेचे आमदार डॉ राहुल पाटील यांनी अधिवेशनात बोलताना सरकार कडून परभणीला विकास निधी मिळत नसल्याने राजीनामा देतो असा इशारा दिला यावरूनच आता परभणीतील शिंदे सेनेच्या नेत्याने आमदारांचा समाचार घेतलाय.एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते आनंद भरोसे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राहुल पाटील तुम्ही राजीनामाच द्या अशी मागणी केली.महायुती सरकारने १०० दिवसांच्या विकास आराखड्यात परभणीतील अनेक विकास कामे मंजूर केली आहेत त्यामुळे सरकारला दोष न देता तुम्ही मागच्या १० वर्षात एकही विकास काम केले नाहीत त्यामुळे इथल्या जनतेलाही विचारलॆ तर तेही राजीनामा द्याच म्हणतील असे भरोसे म्हणाले आहेत.राहुल पाटील इथे ना विकासाच्या मुद्द्यावर ना कुठे कामे केली म्हणुन निवडून आलेले नाहीत तर ८० बुथवरील त्या लोकांच्या मतदानावर निवडून आलेत त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावाच परभणीचा विकास करायला आम्ही सक्षम असल्याचे म्हणले आहे त्यामुळे पुन्हा एकदा या दोन नेत्यांमध्ये चांगलेश शीतयुद्ध पेटण्याची शक्यता आहे.
जळगाव
छगन भुजबळ बाईट
छगन भुजबळ ऑन नागपूर हिंसाचारात मालेगाव कनेक्शन
पोलिसांचं काम पोलीस करतील
जे चुकीचे वागले असेल त्याच्यावर कायद्याप्रमाणे शिक्षा होईल
सक्तीची कारवाई केली जाईल हे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलेला आहे
छगन भुजबळ ऑन अजित पवार जयंत पाटील भेट
आमची भेट रोजच होते मग आम्ही मारामारी करायच्या काय
ओळखी आहे त्यामुळे प्रत्येक जण प्रत्येकाला भेटतो विधानसभेत
प्रत्येक जण एकमेकांचे हाल हवाल विचारतो
राजकारणात आम्ही एकमेकांच्या विरोधात आहोत आम्ही शत्रू नाही
छगन भुजबळ ऑन कोरडकर वर्षावर असतील संजय राऊत यांचे वक्तव्य
संजय राऊत यांनी जाऊन बघा तिथे असतील तर त्यांना घेऊन या
छगन भुजबळ यांचा संजय राऊत यांना टोला
छगन भुजबळ ऑन महाराष्ट्रातील उद्योग व्यवसाय बंद
महाराष्ट्रातील उद्योगधंदे बंद यावर छगन भुजबळ यांनी बोलणे टाळले
भोजपुरी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राकेश पांडे यांचे मुंबईतील जुहू येथील आरोग्य निधी रुग्णालयात निधन झाले.77 वर्षीय राकेश पांडे यांना काही दिवसांपूर्वी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
राकेश पांडे यांची मुलगी जस्मीत पांडे यांनी एबीपी न्यूजशी बोलताना वडिलांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गुरुवार आणि शुक्रवारच्या दरम्यान मध्यरात्री 3 वाजता छातीत दुखू लागले आणि अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना जवळच असलेल्या आरोग्य निधी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, सकाळपर्यंत त्यांची तब्येत सुधारली नाही आणि शुक्रवारी सकाळी 8.51 वाजता झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
हिंदी चित्रपटांच्या तुलनेत राकेश पांडे यांना भोजपुरी चित्रपटांमध्ये अधिक यश आणि प्रसिद्धी मिळाली होती.राकेश पांडे यांनी 'सारा आकाश' या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करत आपली वेगळी ओळख निर्माण केली.
धाराशिव
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा गावातील दलित बांधवांचा तुळजापूर पोलीस स्टेशनवर मोर्चा
काक्रंबा ते तुळजापूर पायी मोर्चा, मोर्चामध्ये महिला पुरुष आणि मुलांचाही समावेश
काक्रंबा गावात दलित महिलांना गावातील काही गावगुंडाने जातिवाचक शिव्या दिल्याचा महिलांचा आरोप
शिव्या देणाऱ्या गावगुंडांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस स्टेशनमध्ये काक्रंबा गावातील दलित बांधवांचे ठिय्या आंदोलन
काक्रंबा गावातून तुळजापूर पर्यंत पायी मोर्चा काढत दिले पोलीस स्टेशनला निवेदन
वसई : नायगाव पूर्व येथील रोशन पार्क सोसायटीत राहणाऱ्या स्वीटी नथुराम मांडवकर या महिलेने सोसायटी सेक्रेटरीविरोधात पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे. सोसायटीचे मेंटेनन्स न भरल्यामुळे त्यांचे पाणी कट करण्यात आले होते. मात्र, सेक्रेटरीकडे विचारणा करण्यासाठी गेल्यावर त्याने महिलेला ‘मराठीला गोळी मारा’ असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे.
स्वीटी नथुराम मांडवकर यांनी अलीकडेच डिलिव्हरी झाल्यामुळे तसेच घरात चोरी झाल्याने आर्थिक अडचणीमुळे सोसायटीचे मेंटेनन्स भरले नव्हते. त्यामुळे सोसायटीने त्यांचे पाणी बंद केले. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी त्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये गेल्या असता त्यांनी सेक्रेटरीला ‘नोटीस मराठीत द्या’ अशी मागणी केली. यावर सेक्रेटरीने संतापून ‘मराठीला गोळी मारा’ असे धक्कादायक वक्तव्य केल्याचा आरोप आहे.
या प्रकारामुळे मांडवकर यांनी वसई पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. तसेच, सोसायटीतील काही सदस्य त्यांना मानसिक त्रास देत असल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.
रत्नागिरी -
खेड मधील भगवान कोकरे महाराज यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस.
पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली उपोषण स्थळी भेट.
भगवान कोकरे महाराज यांच्या मातांच्या संदर्भात अधिवेशन संपल्यानंतर मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेण्याबाबत उदय सामंत यांचा उपोषणकर्ते भगवान कोकरे महाराज यांना शब्द.
मंत्री उदय सामंत यांच्या शब्दा खातर भगवान कोकरे महाराज यांनी सोडले उपोषण.
मागील सहा दिवसांपासून सुरू असलेले उपोषण उदय सामंत यांच्या मध्यस्ती नंतर कोकरे महाराज यांनी घेतले मागे.
kolhapur news:सहा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असणाऱ्या तरुणांकडून अठरा मोटरसायकल जप्त
- कोल्हापुरात हौसेपोटी यामाहा मोटरसायकल चोरी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात... विशेष म्हणजे यातील काहीनी रेसिंगची आवड असल्याने काही यामाहा गाडी चोरी केल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सहा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात या सर्वांच्यावर मोटरसायकल चोरीची नोंद आहे. करवीर पोलीस ठाण्यात आलेल्या फिर्यादीच्या तक्रारीनंतर हे प्रकरण उघडकीस आले. हे तरुण नंबरप्लेट नसलेली दुचाकी फिरवत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांची चौकशी केली. यावेळी तरुणांना त्यांच्याकडील वाहनांचे नंबर सांगता आले नाही. याबाबत अधिक चौकशी केल्यानंतर सर्व वाहने चोरीची असल्याचे निदर्शनास आले. सर्व तरुण एकाच गावातील रहिवासी असून त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे....
Bhandara Big Breaking.....
---------------------------------------------
मुख्य महाप्रबांधक सुनील सप्रे यांच्यासह दोन महाप्रबंधकांवर गुन्हे दाखल
जवाहरनगर आयुध निर्माणी स्फोट प्रकरण
जवाहरनगर पोलिसात दाखल झाला गुन्हा
२४ जानेवारीला झालेल्या भीषण स्फोटात ९ कर्मचाऱ्यांचा झाला होता मृत्यू तर, ४ कर्मचारी झालेत जखमी
Anchor : भंडाऱ्याच्या जवाहरनगर येथील आयुध निर्माणीच्या LTPE सेक्शनमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणात आणखी तीन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी चार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. नव्यानं गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांमध्ये आयुध निर्माणीचे मुख्य महाप्रबंधक सुनील सप्रे (५९) यांच्यासह महाप्रबंधक अनुज प्रसाद (५९), महाप्रबंधक ललित कुमार (४९) यांचा समावेश आहे. यापूर्वी चार अधिकाऱ्यांवर दाखल आहेत गुन्हे. या तिघांच्या समावेशाने आता आयुध निर्मणी स्फोट प्रकरणात हलगर्जीपणा केल्यानं आतापर्यंत सात जणांवर दाखल झालेत गुन्हे
या प्रकरणात चौकशीअंती आयुध निर्माणीचे एकूण सात अधिकारी दोषी आढळून आले असून पोलीस निरीक्षक भिमाजी पाटील यांच्या लेखी रिपोर्टवरुन जवाहरनगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कुलकर्णी करीत आहेत.
यापूर्वी यांच्यावर दाखल करण्यात आला गुन्हा
१) देवेंद्र रामदास मिना (४९) (सेफ्टी सेक्शनचे विभागीय अधिकारी)
२) आदिल रशील फारुकी (४६) (ज्युनीअर वर्क मॅनेजर, मेन्टनन्स विभाग)
३) संजय सुरेश धपाडे (४४) (सामान्य प्रशासन विभाग)
४) आनंदराव मधुकरराव फाये (५०) (सेक्शन प्रभारी अधिकारी) व आयुध निर्माणी जवाहरनगर व्यवस्थापनातील इतर जबाबदार अधिकारी हे कारणीभूत झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
आमदार सुरेश धस यांच्या विरोधात 26 तारखेला विधान भवना बाहेर आत्मदहन करणार
आष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज चौधरी यांचा बीडमध्ये पत्रकार परिषदेतून इशारा
भाजपा आमदार सुरेश धस यांच्यावर आष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज सदाशिव चौधरी यांनी गंभीर आरोप केले आहेत. आष्टी मतदार संघात धस यांच्या विरोधात जो व्यक्ती काम करतो त्यांच्यावर दहशत माजविण्याचे काम केले जाते.
उच्च न्यायालयात सुरेश धस यांच्यासह इतर 38 कार्यकर्त्यांवर कलम 395 नुसार खटला सुरू आहे. मात्र पोलीस आमदार धस यांना या प्रकरणात पाठीशी घालत असल्याचा आरोप चौधरी यांनी केला.
या संपूर्ण प्रकरणात 26 तारखेपर्यंत न्याय न मिळाल्यास विधान भवनाबाहेर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करणार असल्याचा इशारा चौधरी यांनी दिला आहे.
पिवळ्या पाण्यानंतर आता लातूर शहरात काळया पाण्याचा पुरवठा... नागरिक संतप्त लातूरकराचे आरोग्य धोक्यात... मनपाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर..
लातूर मनपा चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर....लातूरच्या आनंद नगर परिसरात, नळाला गढूळ आणि काळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा....नागरिकांमध्ये चिंता..
लातूर शहरांमध्ये मागच्या काही दिवसापासून शहरातल्या अनेक भागात गढूळ पाण्याचा पुरवठा होताना पाहायला मिळत आहे.. दरम्यान आज ही,लातूरच्या आनंद नगर परिसरात गढूळ काळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा झाला आहे.. तर पाण्यात जिवंत अळ्या देखील आल्याचं निदर्शनास येत आहे., महापालिकेच्या वतीने पुरवठा करण्यात येणाऱ्या नळाच्या पाण्याला मागच्या काही दिवसापासून पिवळसर, आणि काळ्या रंगाचे गढूळ पाणी पुरवठा होत आहे.. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये चिंता पसरली... तर महानगरपालिकेने स्वच्छ पाणी व पिण्यायोग्य पुरवठा करावा अशी मागणी नागरिक करत आहेत...
Devendra Fadnavis:
एक भ्रम तयार करून काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक अपप्रचार केला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात जबाब संध्याकाळी तयार झाला जबाबाने तोडफोड केले दगडफेक केली घड्या फोडल्या लोकांवर हल्ला केला पोलिसांनी जवळपास चार पाच तासांमध्येच या संपूर्ण दंगलीला आवर घातला.
जे काय आपल्या मोबाईलवर चित्रीकरण केलं ते चित्रकरण असेल काही पत्रकारांना चित्रीकरण पोलिसांपर्यंत दिलेला आहे अशा सगळ्या चित्रीकरणांमध्ये जे दंगे खोट दिसतात त्यांच्यावर अटक करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली 104 लोक आतापर्यंत आयडेंटिफाय झालेत ज्यामध्ये 92 लोकांना अटक केले आणि बारा अठरा वर्षाच्या खालचे विधी संघर्षित असल्यामुळे त्यांच्यावर ज्या प्रकारची कायद्याने कारवाई करता येते ते कारवाई करण्यात आली.
आयडेंटिफिकेशन चाललेला आहे याही पेक्षा जास्त लोक हे या ठिकाणी अटकेमध्ये घेण्याचा पोलिसांचा मानस आहे जो जो व्यक्ती दंगा करताना दिसतोय दंगेखोरांना मदत करताना दिसतोय अशा प्रत्येकावर कारवाई हे करण्याची मानसिकता या ठिकाणी पोलीस ची आहे त्या दृष्टीने पोलीस ने कारवाई सुरू केलेली आहे
मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा ट्रेकिंग करण ज्या लोकांनी ही घटना घडावी किंवा ही घटना एग्रीमेंट व्हावी म्हणून पोस्ट केलेले आहेत त्या सगळ्यांना दंगेखोरांसोबतच आरोपी बनवले जाणारे कारण
सोशल मीडियाच्या माध्यमातून हा दंगा भडकवण्याकरता त्या ठिकाणी मदत केलेली आहे त्यांनी त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे जवळपास 68 पोस्ट या आतापर्यंत आयडेंटिफाय होऊन डिलीट झालेले आहेत आणि त्यांच्या
ज्या लोकांनी भडकवणारा परकास केलं ज्यांनी चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवून त्या ठिकाणी लोकांमध्ये एक तयार केलं अशा सगळ्या लोकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई होईल ज्या लोकांचे नुकसान झालेलं आहे गाड्या फोडणार त्यांच्या पार्शली गाड्या कुठल्या त्या सगळ्यांना पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे त्या सगळ्यांना नुकसान भरपाई ही येत्या तीन ते चार दिवसात दिली जाईल
आता जो काही आपण काही निर्बंध घातलेले आहेत त्या निर्बंधामुळे थोडं जनजीवनावर परिणाम होतो या व्यापारावर परिणाम होतोय त्यामुळे ते लवकरात लवकर त्यात शितलता आणावी अशा प्रकारचा प्रयत्न आहे पण त्याच वेळी पोलीस सजग राहणार आहेत आणि कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तरी देखील अतिशय क** कारवाई केली जाईल आत्ता जे काही नुकसान झालेलं आहे हे सगळं नुकसान दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल
नागपूर मध्ये किंवा महाराष्ट्रात कुठे या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत नागपूर मध्ये तर एक नागपूरचा शांततेचा इतिहास राहिला 1992 नंतर नागपूरला कधीही मेजर अशा प्रकारचा इन्शुरन्स झालेला नाही छोटे मोठे झाले असतील आणि म्हणून आता जर अशा प्रकारे दंगे पोरांना सरळ केलं नाही तर त्यांना अशी सवय पडेल म्हणून याच्यामध्ये कुठलाही टॉलरन्स हा पोलीस विभाग करणार नाही तशाच प्रकारच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत
कोल्हापूर मोठी बातमी
प्रशांत कोरटकर याच्या विरोधात लुकाउट सर्क्युलर
ब्युरो ऑफ इमिंग्रेशन कडून कोरटकर याने कुठे कुठे प्रवास केला याची देखील माहिती घेतली जात आहे
नागपूर हिंसा प्रकरणातील जखमी अवस्थेतच असेलल्या ईरफान अंसारी यांचा अखेर मृत्यू, नागपुरातील मेयो रुग्णालयात ईरफान अन्सारी यांच्यावर उपचार सुरु होते. सोमवारी झालेल्या हिंसाचारात होते जखमी
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मागितलेल्या खंडणी प्रकरणात संबंधित महिलेला 3 दिवसाची पोलिस कोठडी
सातारा न्यायालयाने दिली ३ दिवसांची पोलिस कोठडी
काल स्थानिक गुन्हे शाखेने 1 कोटीची खंडणी स्वीकारताना केली अटक
पुढील सुनावणी 24 मार्चला होणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाडवा मेळाव्याचा मार्ग मोकळा
मनसेच्या गुडी पाडवा मेळाव्याच्या परवानगीला मान्यता
दादर शिवाजी महाराज मैदानात ३० मार्चला होणार मेळावा.
मुंबई पालिका आणि पोलिस प्रशासनाची मिळाली परवानगी मनसेला परवानगी
राज्यभरातून येणाऱ्या मनसैनिकाना राज ठाकरे करणार संबोधित.
मुंबईच्या शिवाजी पार्कवर मनसेच्या राज ठाकरेंच्या या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका मांडणार?
महापालिकेची पक्ष बांधणी ते महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणावर राज ठाकरे घेणार भूमिका
अमरावती : शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण आज पार पडणार आहे. या समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रतिष्ठेचा 'डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2024' ने सन्मानित करण्यात येणार आहे. पाच लाख रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच या सोहळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या दाननिधीतून विदर्भातील उत्कृष्ट शेतकरी महिलेला 'शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार 2024' आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने 'श्रीमती विमलाबाई देशमुख शेतीनिष्ठ महिला शेतकरी पुरस्कार 2024' असे दोन पुरस्कार उत्कृष्ट महिला शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहेत.
विक एंड असल्यानं मुंबईकर मोठ्या संख्येने शहराबाहेर पडलेत. परिणामी पुणे-मुंबई एक्सप्रेसवे मंदावला आहे. बोरघाटातील अमृतांजन पुलाजवळ वाहतूक कासवगतीने पुढं सरकत आहे. त्यामुळं वाहतूक मंदावली आहे. ही वाहतूक सुरळीत करण्यातसाठी पोलिसांनी दहा-दहा मिनिटांचे ब्लॉक घ्यायला सुरुवात केलीये. मुंबईकडे जाणारी वाहतूक दहा मिनिटांसाठी थांबवून दोन्ही दिशेने वाहतूक पुण्याच्या दिशेला सोडली जातीये. पुढील काही वेळात पुण्याकडे येणारी वाहतूक पूर्ववत होईल, असा विश्वास महामार्ग पोलिसांना आहे.
शिर्डी : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत आज विठूनामाचा गजर होतोय. 13 व अखिल भारतीय मराठी संत साहित्य दोन दिवसीय संमेलनाला आजपासून शिर्डीत प्रारंभ होत आहे. शिर्डी शहरातून सकाळी वारकऱ्यांनी विठूनामाचा गजर केला पालखी काढली. आज आणि उद्या दोन दिवस हे संमेलन पार पडणार असून यासाठी राज्यभरातील विविध साहित्यिकांसह वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
म्हाडाने गोरेगावातील नव्याने बांधलेल्या वसाहतींची ३५ लाखांची मुंबई महापालिकेची पाण्याची बिले थकवली
सोबतच, म्हाडाकडून २० लाखांच्या जवळपास इमारतींची वीज बिलं देखील थकीत
बिले थकवल्याने महापालिकेकडून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न
मुंबई महापालिकेकडून मागील १० दिवसांपासून इमारतींना अपुरा पाणीपुरवठा
महापालिकेकडून इमारतींना बिले थकीत असल्याच्या नोटीस
म्हाडाकडून हॅंडओव्हर प्रक्रिया पूर्ण न झाल्याने इमारतींच्या सोसायटींच्या हाती अपुरा कारभार, अशात सोसायट्या बिलं भरण्यास हतबल
म्हाडा आणि महापालिकेकडून जवळपास २ हजार ८०० कुटुंबियांना वेठीस धरण्याचा प्रयत्न
गोरेगावमधील बांगूर नगर आणि प्रेम नगर परिसरात नव्याने बांधलेल्या इमारतींची बिले थकवली
Gondia: गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील चिंताटोला येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह मध्यप्रदेश राज्याच्या किरणापुर पोलीस स्टेशन हद्दीतील बगडमारा जंगल परिसरात गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळलेला आहे. विकास बघेले (30) असे मृतक तरुणाचे नाव आहे... मृतक तरुण हा गोंदिया येथे खाजगी नोकरी करायचा तो 18 मार्चपासून बेपत्ता होता.. याप्रकरणी विकासच्या कुटुंबीयांनी गोंदियाच्या रामनगर पोलिसांमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.. त्यानंतर विकासचा शोध घेत असताना कुटुंबीयांना त्याचा मृतदेह मध्यप्रदेश राज्याच्या बगडमारा या गावाच्या जंगलात आढळला आहे.. कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून त्या दृष्टिकोनातून पोलीस तपास करत आहेत.
Gondia: गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील चिंताटोला येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह मध्यप्रदेश राज्याच्या किरणापुर पोलीस स्टेशन हद्दीतील बगडमारा जंगल परिसरात गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळलेला आहे. विकास बघेले (30) असे मृतक तरुणाचे नाव आहे... मृतक तरुण हा गोंदिया येथे खाजगी नोकरी करायचा तो 18 मार्चपासून बेपत्ता होता.. याप्रकरणी विकासच्या कुटुंबीयांनी गोंदियाच्या रामनगर पोलिसांमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.. त्यानंतर विकासचा शोध घेत असताना कुटुंबीयांना त्याचा मृतदेह मध्यप्रदेश राज्याच्या बगडमारा या गावाच्या जंगलात आढळला आहे.. कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून त्या दृष्टिकोनातून पोलीस तपास करत आहेत.
Gondia: गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील चिंताटोला येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह मध्यप्रदेश राज्याच्या किरणापुर पोलीस स्टेशन हद्दीतील बगडमारा जंगल परिसरात गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळलेला आहे. विकास बघेले (30) असे मृतक तरुणाचे नाव आहे... मृतक तरुण हा गोंदिया येथे खाजगी नोकरी करायचा तो 18 मार्चपासून बेपत्ता होता.. याप्रकरणी विकासच्या कुटुंबीयांनी गोंदियाच्या रामनगर पोलिसांमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.. त्यानंतर विकासचा शोध घेत असताना कुटुंबीयांना त्याचा मृतदेह मध्यप्रदेश राज्याच्या बगडमारा या गावाच्या जंगलात आढळला आहे.. कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून त्या दृष्टिकोनातून पोलीस तपास करत आहेत.
Gondia: गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील चिंताटोला येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह मध्यप्रदेश राज्याच्या किरणापुर पोलीस स्टेशन हद्दीतील बगडमारा जंगल परिसरात गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळलेला आहे. विकास बघेले (30) असे मृतक तरुणाचे नाव आहे... मृतक तरुण हा गोंदिया येथे खाजगी नोकरी करायचा तो 18 मार्चपासून बेपत्ता होता.. याप्रकरणी विकासच्या कुटुंबीयांनी गोंदियाच्या रामनगर पोलिसांमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.. त्यानंतर विकासचा शोध घेत असताना कुटुंबीयांना त्याचा मृतदेह मध्यप्रदेश राज्याच्या बगडमारा या गावाच्या जंगलात आढळला आहे.. कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून त्या दृष्टिकोनातून पोलीस तपास करत आहेत.
Gondia: गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील चिंताटोला येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह मध्यप्रदेश राज्याच्या किरणापुर पोलीस स्टेशन हद्दीतील बगडमारा जंगल परिसरात गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळलेला आहे. विकास बघेले (30) असे मृतक तरुणाचे नाव आहे... मृतक तरुण हा गोंदिया येथे खाजगी नोकरी करायचा तो 18 मार्चपासून बेपत्ता होता.. याप्रकरणी विकासच्या कुटुंबीयांनी गोंदियाच्या रामनगर पोलिसांमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.. त्यानंतर विकासचा शोध घेत असताना कुटुंबीयांना त्याचा मृतदेह मध्यप्रदेश राज्याच्या बगडमारा या गावाच्या जंगलात आढळला आहे.. कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून त्या दृष्टिकोनातून पोलीस तपास करत आहेत.
Sangli News : सांगलीतील कडेगाव तालुक्यातील वांगी येथे दोन कारची समोर समोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात सातारा जिल्ह्यातील खटाव मधील दांपत्याचा मृत्यू झालाय. विकास मोहिते आणि पुष्पा मोहिते अशी त्यांची नावे आहेत. दोघेही वाळवा तालुक्यातील ताकारी येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटपून गुरुवारी रात्री उशिरा ते खटावकडे परतत होते. यावेळी महाबळेश्वरहून वांगी कडे परतत असणाऱ्या कारने त्यांना समोरून धडक दिली. दोन कारची समोर - समोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये दांपत्य जागीच ठार झाले. तर या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचा मात्र अक्षरशः चक्काचूर झालाय.
- हिंसाचाराच्या घटनेनंतर आज सहाव्या दिवशीही नागपूर शहरातील नऊ पोलीस स्टेशन अंतर्गत कर्फ्यू कायम आहे.
- सोमवारी रात्री उसळलेल्या दंगलीनंतर नागपूर शहरातील 11 पोलीस स्टेशन हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली होती.
- गणेशपेठ, कोतवाली, तहसील, लकडगंज, पाचपावली,शांतीनगर,सक्करदरा, इमामवाडा आणि यशोधरानगर या पोलीस स्टेशन हद्दीत संचारबंदी लावण्यात आली आहे
- संचार बंदीमुळे या परिसरातील सामान्य जनजीवनावर याचा परिणाम होतोय
-
- दोन पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदी गुरुवारी नागपूर पोलीस आयुक्तांनी आदेशाद्वारे उठवली
- मात्र आज सहाव्या दिवशी उर्वरित नऊ पोलीस स्टेशन हद्दीत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.
Patan News : पाटण शहरात बिबट्याचा संचार वाढला असून तहसील कार्यालयासमोरील पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. तर टोळेवाडी रस्त्यावर वाहन चालकांना बिबट्याचे दर्शन झाल्याने वन विभागाने पिंजरा लावण्याची मागणी लोक करत आहेत.
पुण्यातील वसंतदादा शुगर इंस्टिट्यूटमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार येणार एकत्र
पुण्यातील मांजरी येथील वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी दोन्ही नेते येणार एकत्र
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलची होणार आहे बैठक
या बैठकीसाठी हे दोन्ही नेमके एकत्र असणार
-त्याशिवाय जयंत पाटील, राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर असे साखर उद्योगातील नेतेही या बैठकीला उपस्थित असणार
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्याने तिरंगी लढती होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले. विद्यमान चेअरमन माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सत्ताधारी गटा विरोधात भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये बिघाडी झाल्याने तिरंगी लढत होणार आहे.
सत्ताधाऱ्या विरोधात विद्यमान आमदार मनोज घोरपडे आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील यांचे पॅनेल असणार आहे. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ आणि काँग्रेसचे कराड तालुका अध्यक्ष निवास थोरात या तिघांचे मिळून एक पॅनेल असणार आहे. या तिरंगी लढतीमुळे आता मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
गडचिरोली : बकऱ्या चारण्यासाठी जंगलात गेलेल्या गुराख्याचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना गडचिरोलीच्या कोणसरी गावात घडली. शंकर शिंपतवार असे मृतक गुराख्याचे नाव आहे. उमरी येथील शंकर शिंपतवार बकऱ्या चारण्यासाठी कोनसरी लगतच्या जंगलात गेले होते. सायंकाळच्या सुमारास विजांच्या गडगडाटसह पाऊसाला सुरवात झाली. यावेळी शंकर यांच्या अंगावर वीज कोसळली आणि ते जागीच गतप्राण झाले. घटनेची माहिती मिळताच तलाठी नाईक आणि पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून दगड वातावरण असून काल काही ठिकाणी हलका पाऊस झाला.
प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलीस चंद्रपूरला रवाना. पत्नीचा जबाब नोंदवल्यानंतर कोरटकर चंद्रपूरला गेल्याची माहिती. जुना राजवाडा पोलीस, एलसीबी आणि सायबर शाखेचे पोलीस चंद्रपूरला रवाना. कोरटकरच्या नातेवाईक आणि मित्रांकडे चौकशी सुरू
आयपीएलच्या 18व्या सत्राला आजपासून ऐतिहासिक इडन गार्डन्स स्टेडियमवरून सुरुवात होणार. पहिला सामना हा गतविजेता कोलकत्ता नाईट रायडर्स आणि रॉयल चँलेंजर्स बंगळुरू या दोन संघात पार पडणार आहे. सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळण्यात येणार. उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी आणि लोकप्रिय गायिका श्रेया घोष रंग भरणार असल्याची माहितीही समोर येत आहे. मात्र आयपीएलच्या यंदाच्या पहिला सामनाच रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने गुरुवार ते रविवार या कालावधीत दक्षिण बंगाल परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या लढतीच्या दिवशी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून याशिवाय रविवारी येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
मागेल त्याला सोलार पंप योजना फक्त कागदावरच, अनेक शेतकऱ्यांना पैसे भरूनही सहा महिन्यापासून सोलार पंप मिळेना. धाराशिव जिल्ह्यात 17 हजार शेतकऱ्यांना पैसे भरूनही सोलर पंप मिळालेले नाही, कधी मिळणार याबाबतही शेतकऱ्यांना स्पष्टता नाही. जिल्ह्यात 61 हजार शेतकरी सोलार पंपासाठीच्या ऑनलाइन प्रक्रियेत अडकलेले. सोलार पंप कंपनी निवडणे, स्पॉट सर्वे रखडले. तसेच मुख्यमंत्री सौर पंप योजना, कुसुम योजनेतील अर्जदार शेतकरीही सोलर पंपासाठी वेटिंगवरच.
मुंबईतील रुग्णालयांत शेकडो मेट्रिक टन कचरा. महापालिकेची विशेष स्वच्छता मोहीम. स्वच्छ आणि सुंदर शहरासह मुंबईकर निरोगी राहावेत, या हेतूने महानगरपालिका प्रशासनाने विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या स्वच्छता मोहिमेला व्यापक स्वरूप देत शासकीय, महानगरपालिका आणि खासगी रूग्णालयांमध्येही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. दररोज सकाळी ११ ते दुपारी १ या दोन तासांच्या कालावधीत राबवलेल्या मोहिमेतून तब्बल ५६० मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. तसेच, ५५४ मेट्रिक टन राडारोडा आणि २२५ टाकाऊ वस्तूही गोळा करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. महापालिकेने सुमारे ६१५ विविध अद्ययावत यंत्रे आणि १५ हजार मनुष्यबळाच्या साहाय्याने ही मोहीम पूर्ण केली.
नागपूर हिंसाचार प्रकरणी काँग्रेसची 'सत्यशोधक समिती' आज नागपुरात. पोलीस, प्रशासन, नागरिक यांच्याशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसची समिती करणार प्रयत्न. नागपुरात झालेल्या हिंसाचाराचे कारणे काय त्या पाठीमागे कोण जबाबदार आहेत याचा शोध घ्यायचा प्रयत्न काँग्रेसचे ही सत्यशोधक समिती करणार आहे. या समितीचा अहवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार. समितीमध्ये माणिकराव ठाकरे,यशोमती ठाकूर, नितीन राऊत,हुसेन दलवाई, साजिद पठाण, विकास ठाकरे, प्रफुल गुडधे यांचा समावेश. पोलिसांनी परवानगी दिल्यास हिंसाचार ग्रस्त प्रभावित भाग असलेला महाल, भालदारपुरा परिसरात समिती जाणार
भात पिकाची केलेली लागवड बघण्याकरिता गेलेल्या पुष्पा बनकर (३७) या महिलेचा मृतदेह शेतशिवारात आढळून आला होता. ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील शिवनी मोगरा गावाच्या शितशिवारात उघडकीस आली. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी तपासाअंती गावातीलचं संशयित आरोपी खुशाल पडोळे (२७) याला चौकशीसाठी ताब्यात घेवून अटक केली. मृतक महिला ही विधवा असून तिला एक मुलगी आहे. कुठल्या कारणानं महिलेची हत्या केली याचा शोध लाखनी पोलीस करीत आहे.
नेरूळ शिकवणे येथील सुबोधा केमिकल कंपणी मध्ये मध्यरात्री आग लागली होती. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. या आगीत कोणीही जखमी झालेले नाही. नेरूळ अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल आगीवर नियंत्रण मिळविले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात रहिवासी असलेले सतीश राक्षसे यांना यांना त्यांचा मित्र असलेला जितेंद्र कांबळे याने आणि त्याचा एक सहकारी मित्र नदी दिबाकर याने तलाठी पदाच्या नोकरीचे आमिष देऊन 16 लाख रुपयाची फसवणूक केल्याचा प्रकार हिंगोली च्या वसमत शहरांमध्ये उघड झाला आहे याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात दोन आरोपीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर हिंसाचार प्रकरणात मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पार्टीचे कार्याध्यक्ष हमीद अन्सारी व मोहमद शहजाद खान दोघांना अटक. सोशल मीडियाच्या माध्यमातून यांनी हिंसाचाराचा अशी कट रचल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. युट्युब चॅनेलच्या माध्यमातून हमीद अन्सारी हा हिंसाचाराच्या दिवशी सकाळी समाजात भीती पसरवत असल्याचे दिसून आले. तो लोकांना मुजाहिदीन साठी देणग्या गोळा करण्याची विंनती करत होता त्यात त्यानं गाझा देणगीची मागणी केली हे सायबर तपासात पुढे आले. मुख्य आरोपी पैकी एक फहीम खान हा हमीद एंजिरियाच्या पक्षाचा सदस्य असल्याने नियोजनबद्द हिंसाचाराचे धागेदोरे जुळताना दिसत आहेत.
राज्य शिक्षण मंडळाचे बोर्ड तेच मात्र; अभ्यासक्रम सीबीएसई बोर्डाच्या धर्तीवर. राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम ठरवतांना सीबीएसई पॅटर्न मार्गदर्शक मानला जाणार. भाषा; इतिहास; भूगोल या विषयांचा अभ्यासक्रम राज्य शिक्षण मंडळच ठरवणार. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात ७०% - ३०% फॉर्म्युला. ७० टक्के सीबीएसई तर ३० टक्के राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असणार. भाषा आणि इतिहास विषयाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके छापण्याची जबाबदारी राज्य शिक्षण मंडळाची असेल... १ जूनला शाळा सुरू झाल्यानंतर लगेच शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
लोकांना चिथावणी देऊन हिंसाचार केल्याच्या प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या फहीम खानने त्याच्या जामीनसाठी सत्र न्यायालयात वकिलांमार्फत अर्ज दाखल केले. त्याच्या विरोधातले सर्व आरोप खोटे आहे म्हणून त्याची जामिनावर मुक्तता करण्यात यावी असे मत त्यांने आपल्या जामण्यासाठीचे अर्जातून मांडले आहे. आरोग्यविषयक कारणे सांगितल्यामुळे आधीच फहीम खान याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती.
काल मध्यरात्री एकच्या सुमारास शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोर एका मालाचा साठा असणाऱ्या गोडाऊनमध्ये आग लागली होती. अग्निशमन दलाची सहा वाहने व जवान यांनी आगीवर नियंञण मिळवत आग पूर्ण विझवली. जखमी कोणी नाही .
नागपूर हिंसाचारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदा नागपूरमध्ये येणार आहेत. फडणवीस आपल्या विधानसभा मतदारसंघात जाणार आहेत. शु्क्रवारी रात्री ते नागपूरसाठी रवाना झाले होते. नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटी घेतील.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra LIVE Updates: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाडवा मेळाव्याचा मार्ग मोकळा, दादरच्या शिवाजी महाराज मैदानात राज ठाकरेंची तोफ धडाडणार