लग्नकार्याहून घरी परतत असताना पहाटे 3 वाजता ट्रक आणि मॅक्समध्ये जोरदार धडक झाली. गाडीत एकूण 14 जण होते त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला.
या अपघातातील सर्व मृत देचलीपेठा गावाचे रहिवासी आहेत. लग्नकार्य आटपून परतत असताना देचलीपेठा उमानूर गावाजवळ हा अपघात झाला आहे.