एक्स्प्लोर

Pitru Paksha 2024 : आज सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?

Sarva Pitri Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला पितृ पक्ष समाप्त होत आहे. आज सर्वपित्री अमावस्येच्या दिवशीच वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण आहे. त्यामुळे ग्रहणाच्या दिवशी पित्र करावे की नाही? जाणून घ्या.

Sarva Pitri Amavasya 2024 : हिंदू धर्मात सर्वपित्री अमावस्येला (Sarva Pitri Amavasya 2024) विशेष महत्त्व आहे. ज्या लोकांना पितरांची निश्चित तारीख माहीत नसते, असे लोक सर्वपित्री अमावस्येला पितरांचं श्राद्ध घालतात. ज्यांना 16 दिवसांच्या पितृ पक्षाच्या काळात श्राद्ध घालता आलं नाही, असे लोक देखील  र्वपित्री अमावस्येला श्राद्ध घालतात. यंदा सर्वपित्री अमावस्या 2 ऑक्टोबरला आहे, याच दिवशी सूर्यग्रहण देखील आहे. त्यामुळे ग्रहणाच्या दिवशी पित्र करावे की नाही? जाणून घेऊया.

यंदा पितृ पक्षावर सूर्यग्रहणाचं सावट

यंदा पितृपक्षावर चंद्र आणि सूर्य या दोन्ही ग्रहणांचं सावट आहे. यात 17 सप्टेंबरला चंद्रग्रहण होऊन गेलं, तर 2 ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण होईल. हे दोन्ही ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे या ग्रहणाचा सुतक काळ मानला जाणार नाही.

सूर्यग्रहणाचा भारतावर परिणाम नाही, पित्र करता येतील

शास्त्रानुसार, या सूर्यग्रहणाचा भारतावर कोणताच परिणाम होणार नाही. त्यामुळे याचा सूतक काळ देखील भारतात मान्य होणार नाही. तसेच, या दिवशी व्यक्तीद्वारा करण्यात आलेले कर्म धर्म आणि शुभ कार्याचा कोणताच दोष लागणार नाही. तर, व्यक्तीद्वारा करण्यात आलेल्या धर्म कर्म आणि शुभ कार्याचे शुभ फळ प्राप्त होईल. त्यामुळे या काळात तुम्ही पित्र करू शकतात.

सूर्यग्रहणाची वेळ

ज्योतिष शास्त्रानुसार, 2 ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण रात्री 9.13 पासून सुरू होणार आहे. हे सूर्य ग्रहण 3 ऑक्टोबरला पहाटे 3 वाजून 17 मिनिटांपर्यंत असणार आहे. तर, सूतक काळाचा प्रारंभ 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.13 वाजता सुरु होईल. 2024 चं हे सूर्य ग्रहण भारताच्या वेळेनुसार, रात्रीच्या वेळी होणार आहे. हे सूर्य ग्रहण भारतात दिसणार नाही. 

सर्वपित्री अमावस्या तिथी आणि मुहूर्त (Sarva Pitri Amavasya 2024 Date)

पंचांगानुसार, भाद्रपद कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी, म्हणजे सर्वपित्री अमावस्या 1 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 09 वाजून 39 मिनिटांनी सुरू होईल. तर 3 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 12 वाजून 18 मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होईल. हिंदू धर्मात उदय तिथीला महत्त्व असल्याने मान्यतेनुसार, 02 ऑक्टोबर 2024 रोजी सर्वपित्री अमावस्या श्राद्ध केलं जाईल. श्राद्ध विधीसाठी दुपारची वेळ ही सर्वोत्तम वेळ मानली जाते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, वेळोवेळी धनलाभाचे संकेत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Numerology: जणू विधात्यानं सोनेरी पेनानं लिहिलं भाग्य! 'या' जन्मतारखांना पैशाचा घमेंड नाही', नातं शेवटपर्यंत टिकवतात, शुक्राचं वर्चस्व, अंकशास्त्र
जणू विधात्यानं सोनेरी पेनानं लिहिलं भाग्य! 'या' जन्मतारखांना पैशाचा घमेंड नाही', नातं शेवटपर्यंत टिकवतात, शुक्राचं वर्चस्व, अंकशास्त्र
Akshay Tritiya 2026: 19 एप्रिल तारीख भाग्याची! अक्षय्य तृतीयेला पॉवरफुल 'गजकेसरी राजयोग, 3 राशींना मागोमाग शुभ वार्ता, भरघोस कमाई अन् 'अच्छे दिन' ची सुरूवात
19 एप्रिल तारीख भाग्याची! अक्षय्य तृतीयेला पॉवरफुल 'गजकेसरी राजयोग, 3 राशींना मागोमाग शुभ वार्ता, भरघोस कमाई अन् 'अच्छे दिन' ची सुरूवात
Shani Uday 2026: धाकधूक वाढली, अखेर 5 राशींच्या भाग्योदयाची वेळ आली! एप्रिलमध्येच शनिचा उदय, पैसा, नोकरी, प्रेमात डबल लाभ, श्रीमंतीचे योग...
धाकधूक वाढली, अखेर 5 राशींच्या भाग्योदयाची वेळ आली! एप्रिलमध्येच शनिचा उदय, पैसा, नोकरी, प्रेमात डबल लाभ, श्रीमंतीचे योग...
Numerology: प्रचंड पाठबळ ज्यांच्या पाठिशी! 'या' जन्मतारखांवर भोलेनाथांचं अत्यंत प्रेम, जन्मापासूनच आशीर्वाद, समस्येतून सहज बाहेर पडतात, अंकशास्त्र  
प्रचंड पाठबळ ज्यांच्या पाठिशी! 'या' जन्मतारखांवर भोलेनाथांचं अत्यंत प्रेम, जन्मापासूनच आशीर्वाद, समस्येतून सहज बाहेर पडतात, अंकशास्त्र  

व्हिडीओ

Laxman Hake On Baramati Election :आधी निवडणूक लढण्याची गर्जना, आता माघार का? लक्ष्मण हाके म्हणाले...
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा
Sunetra Pawar Speech Baramati : दादांना श्रद्धांजली वाहण्याची बारामतीकरांना संधी,सुनेत्रा पवार भावूक
Dhananjay Munde Speech Baramati : दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचे नुकसान, वहिनीसाहेब विनविरोध येतील
Sunetra Pawar Baramati Election : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Today: ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा, सोने-चांदीच्या दरात मोठे चढउतार, एक तोळा सोन्याचा भाव किती?
ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा, सोने-चांदीच्या दरात मोठे चढउतार, एक तोळा सोन्याचा भाव किती?
शरद पवार व्हीलचेअरवर, ज्योती वाघमारे सावित्रीमाईंच्या पेहरावात; राज्यसभेत 19 नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांनी घेतली शपथ
शरद पवार व्हीलचेअरवर, ज्योती वाघमारे सावित्रीमाईंच्या पेहरावात; राज्यसभेत 19 नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांनी घेतली शपथ
Baramati Byelection : काँग्रेसला महाराष्ट्रात काय त्रास होईल, हे त्यांना दिसेल; बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा थेट इशारा
काँग्रेसला महाराष्ट्रात काय त्रास होईल, हे त्यांना दिसेल; बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा थेट इशारा
Mumbai Goregaon Crime: मुंबईच्या गोरेगावमध्ये शोभायात्रेवर हल्ला, दंगलखोरांची घरं पाडण्यासाठी बुलडोझर आणला, पोलिसांकडून 8 जणांना अटक
मुंबईच्या गोरेगावमध्ये शोभायात्रेवर हल्ला, दंगलखोरांची घरं पाडण्यासाठी बुलडोझर आणला, पोलिसांकडून 8 जणांना अटक
राहुरीत शिंदेंच्या शिवसेनेतून बंडखोरी, युवा नेत्यानं भरला उमेदवारी अर्ज; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून कोण?
राहुरीत शिंदेंच्या शिवसेनेतून बंडखोरी, युवा नेत्यानं भरला उमेदवारी अर्ज; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून कोण?
Ashok Kharat and Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर धडाधड मेसेज, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर धडाधड मेसेज, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
Rahuri byelection: राष्ट्रवादीने मुंबईतून राहुरीत दोन एबी फॉर्म धाडले, प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतल्यास प्लॅन बी तयार? फडणवीसांच्या एका फोनने गणित बदललं
राष्ट्रवादीने मुंबईतून राहुरीत दोन एबी फॉर्म धाडले, प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतल्यास प्लॅन बी तयार? फडणवीसांच्या एका फोनने गणित बदललं
Rahul Gandhi on PM Modi: मोदींनी गॅसचे संकट कोरोनासारखं हाताळण्याचे वचन दिलं आणि त्यांनी तेच करून दाखवलं, प्रत्येक संकटात सर्वात आधी गरीबच का मरतात? राहुल गांधींचा प्रहार
मोदींनी गॅसचे संकट कोरोनासारखं हाताळण्याचे वचन दिलं आणि त्यांनी तेच करून दाखवलं, प्रत्येक संकटात सर्वात आधी गरीबच का मरतात? राहुल गांधींचा प्रहार
Embed widget