एक्स्प्लोर

Chanakya Niti : आयुष्यात नेहमीच जाणवते पैशांची तंगी; 'या' 3 स्वभावाच्या व्यक्तींवर लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही, चाणक्य सांगतात...

Chanakya Niti : या ठिकाणी आचार्य चाणाक्य यांनी अशा काही वाईट सवयींविषयी सांगितलं आहे ज्या अंगिकारल्यास आपल्याला आयुष्यभर धनहानीचा सामना करावा लागू शकतो.

Chanakya Niti : आचार्य चाणाक्य (Chanakya Niti) यांना भारतातीतल अत्यंत बुद्धिमानी अर्थशास्त्रज्ञ मानतात. त्यांनी आपल्या आयुष्यात मानवाच्या हिताशी संबंधित अनेक नीती तसेच, तत्त्वमूल्ये सांगितली आहेत. तसेच, त्यांनी सांगितलेली नीतिमूल्ये आजही समाजात आचरणात आणली जातात. काही त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला चांगली शिकवण मिळते, तर काहींमधून आपल्याला जीवनाचं कटू सत्य कळतं. 

या ठिकाणी आचार्य चाणाक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात माणसांच्या काही चांगल्या स्वभावाची आणि सवयींची उदाहरणं दिली होती ज्यामुळे व्यक्ती धनवान होतो. त्याचप्रमाणे, या ठिकाणी त्यांनी अशा काही वाईट सवयींविषयी सांगितलं आहे ज्या अंगिकारल्यास आपल्याला आयुष्यभर धनहानीचा सामना करावा लागू शकतो. या सवयी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

इतरांवर अवलंबून असणं 

चाणाक्यांच्या म्हणण्यांनुसार, जी व्यक्ती आपली कामं स्वत:करण्याऐवजी इतरांवर अवलंबून असतात, ज्या व्यक्ती आत्मनिर्भर नसतात असे लोक आयुष्यात कधीच धनवान होऊ शकत नाहीत. अशा लोकांना आयुष्यभर संघर्ष आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच, जे लोक आपली कामं इतरांवर लादतात ते कोणत्याच कार्याच्या बाबतीत सतर्क नसतात. असे लोक कामाच्या ठिकाणी अपयशी ठरवले जातात. त्यामुळेच आपली कामं इतरांवर लादण्याऐवजी स्वत: करण्याचा प्रयत्न करा. 

वाणीत कटुता 

चाणक्य म्हणतात की, कठोर आणि कटू वाणी आपलं भाग्य अधिक कमजोर करतात. ज्या लोकांच्या बोलण्यात गोडवा नसतो त्यांच्यापासून लोक हळुहळू अंतर ठेवतात. असे लोक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागे पडतात. ज्यांची वाणी कठोर आणि कटू असते त्यांचं भाग्य देखील तितकंच कमजोर असतं. चाणक्यांच्या म्हणण्यांनुसार, ज्यांची वाणी कठोर असते त्यांच्यावर कधीच देवी लक्ष्मीची कृपा नसते. यासाठीच वाणीत गोडवा असावा. मित्र-मैत्रीणींशी सलोख्याने वागावं. यामुळे जीवनात तुमची प्रगती दिसून येईल. 

आळशी लोक 

चाणाक्य नीतित आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू मानण्यात आला आहे. जे लोक आजचं काम उद्यावर ढकलतात त्यांची आयुष्यात कधीच प्रगती होत नाही. आळस हा व्यक्तीची क्षमता आणि वेळ नष्ट करुन टाकतो. परिणामी, अशा लोकांना आयुष्यात आर्थिक संकटातून बाहेर येण्यास खूप त्रास होतो. यासाठी आजपासूनच आळसावर मात करण्याचा प्रयत्न करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा : 

Akshaya Tritiya 2026 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जुळून येतोय अक्षय्य योग; 4 राशींचं नशीब पालटणार, पदरात पडणार फक्त पुण्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
Raksha Bandhan 2026: यंदा राखी बांधताना फक्त 'ही' वेळ टाळा! 'या' 3 तासांत राखी बांधण्याचा मुहूर्त? भद्रा नाही, पण राहूचं सावट? ज्योतिषी सांगतात..
यंदा राखी बांधताना फक्त 'ही' वेळ टाळा! 'या' 3 तासांत राखी बांधण्याचा मुहूर्त? भद्रा नाही, पण राहूचं सावट? ज्योतिषी सांगतात..
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी ऑगस्टचा शेवटचा आठवडा कसा असणार? कोणकोणत्या राशी होणार मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी ऑगस्टचा शेवटचा आठवडा कसा असणार? कोणकोणत्या राशी होणार मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य
Samsaptak Yog 2026 : शनि आणि शुक्र देव येणार आमने-सामने...'या' 5 राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर; 24 तास सतर्कतेचा इशारा
शनि आणि शुक्र देव येणार आमने-सामने...'या' 5 राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर; 24 तास सतर्कतेचा इशारा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Raju Shetti on Sugar Price Hike : साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Embed widget