विवेक एक्सप्रेस - दिब्रूगढ वरून कन्याकुमारी पर्यंत जाते.



या गाडीचा मार्ग 4273 किमी लांब आहे.



तिरूवानंतपुरम सेंट्रल - सिलचर एक्सप्रेस ही दुसरी सर्वात लांब पल्ला गाठणारी रेल्वे आहे.



ही रेल्वे तिरूवानंतपुरम सेंट्रल ते गुवाहाटी पर्यंत जाते.



हिमसागर एक्सप्रेस जम्मू तवी ते कन्याकुमारी पर्यंत प्रवास करते.



12 राज्यांमधून प्रवास करताना या गाडीला 73 थांबे लागतात.



जम्मू एक्सप्रेस तमिळनाडूच्या तिरूनेलवेली ते जम्मूमधील कटरा पर्यंत धावते.



ही रेल्वे 3631 किलोमीटरचं अंतर पार करते.



नवयुग एक्सप्रेस मंगलोरवरून जम्मू पर्यंत जाते.



ही रेल्वे 3607 किमीचं अंतर पार करत 61 स्टेशनवर थांबते.