राज्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी

मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस

राज्यातील अनेक भागात पावसानं दडी मारल्यानं बळीराजा चिंतेत आहे.

पाऊस नसल्यानं काही भागातील शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

पुढच्या 4 ते 5 दिवसात कोकणात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता

कोकणामध्ये सध्या पावसाची संततधार सुरु आहे.

अमरावती जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे.

नंदूरबार जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर बळीराजा आता सुखावला

आजही राज्यात पावसाची शक्यता