जेवल्यानंतर लगेचच पाणी पिल्यावर पचन क्रियावर परिणाम होतो, आणि शरीरातील फॅट जास्त वाढतो.
वर्कआऊट च्या आधी पाणी पिल्यावर तुम्हाला व्यवस्थित वर्कआऊट होत नाही. यामुळे तुमच्या शरीरावर याचा परिणाम होतो.
शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी वेळवर पाणी पिणे हे खुप गरजेचे आहे.
झोपेतून उठल्यानंतर कोमट पाणी प्या यामुळे शरीरातील मेटाबॉलिझम वाढते.
तुम्ही वर्कआऊट झाल्यानंतर शरीराला थोडा आराम दिल्यावर हळूहळू पाणी प्या.
जेवण केल्यानंतर 30 मिनिटा आधी किंवा 1 तासानंतर पाणी प्या. यामुळे शरीरातील पचनक्रिया सुधारते.