आसाममध्ये पुरामुळं शेतीचं मोठं नुकसान, 74 हजार 655 हेक्टरवरील पीक क्षेत्र अद्यापही पाण्याखाली



संततधार मुसळधार पावसामुळं आसाममध्ये पूर आला आहे



पुरामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे



मुख्यमंत्री हेमंत सरमा यांनी पूरग्रस्त भागाची केली पाहाणी



पूर आणि भूस्खलनामुळं आत्तापर्यंत 134 जणांचा मृत्यू



आसाममधील 74 हजार 655 हेक्टरवरील पीक क्षेत्र अजूनही पाण्याखाली



पुरामुळे आत्तापर्यंत 134 नागरिकांचा मृत्यू झाला आहे



हळूहळू आसाममधील पुराची स्थिती सुधारत आहे



आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली



पुरामुळं जनजीवन विस्कळीत