विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियावर आत कौतुकांसह बक्षिसांचाही वर्षाव होत असल्याचं दिसून येतंय.



टीम इंडियाच्या विजयी संघाचा भाग असलेले महाराष्ट्राच्या चार खेळाडूंना

टीम इंडियाच्या विजयी संघाचा भाग असलेले महाराष्ट्राच्या चार खेळाडूंना

राज्य शासनाकडून प्रत्येकी एक कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे.

राज्य शासनाकडून प्रत्येकी एक कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे.

शुक्रवारी विधीमंडळात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासह

शुक्रवारी विधीमंडळात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासह

महाराष्ट्रातील चार खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार असून

महाराष्ट्रातील चार खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार असून

त्यावेळी बक्षिसही देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

त्यावेळी बक्षिसही देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

विजयी टीम इंडियाचे मुंबईत जल्लोषात स्वागत झालं असून वानखेडे स्टेडिअमवर त्यांचा सत्कार केला जात आहे.

विजयी टीम इंडियाचे मुंबईत जल्लोषात स्वागत झालं असून वानखेडे स्टेडिअमवर त्यांचा सत्कार केला जात आहे.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे उपस्थित आहेत.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे उपस्थित आहेत.

Thanks for Reading. UP NEXT

हुंकार विजयाचा, अभिमान भारतमातेचा

View next story