वीकेंड म्हटलं की मुंबईकरांची पावलं समुद्रकिनाऱ्यांवर वळतात. मुंबईत मरीन ड्राईव, गिरगांव चौपाटीसह असे अनेक बीच आहेत.



या बीचवर जाऊन बोअर झाला असाल तर मुंबईजवळच्या वसईमधील समुद्रकिनाऱ्यांवर जा



अर्नाळा बीचवर जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था असल्याने पर्यटकांची पावलं अर्नाळा बीचकडे वळतात.



वसईतील शांत बीच म्हणजे नवापूर. नवापूर हे एक निसर्गरम्य गाव असून बीचजवळच विविध फुलांची शेती केली जाते.



तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स आवडत असतील तर राजोडी हा बीच नक्कीच एक उत्तम डेस्टिनेशन आहे.



विस्तीर्ण आणि दूरपर्यंत उथळ असल्याने कळंबमधील समुद्रात पोहण्याचा आनंद घेता येतो



अनेकजण प्री वेडिंग शूटसाठी भुईगाव बीचला पसंती देतात.



रानगाव हा शांत समुद्रकिनारा असून सूर्यास्ताच्या वेळी इथले वातावरण अत्यंत रम्य होऊन जाते.



वसईच्या दक्षिणेला सुरुची बीच आहे. खासकरून प्रेमी युगुलांसाठी हा समुद्रकिनारा विशेष आकर्षण आहे.



Thanks for Reading. UP NEXT

केएल राहुलच्या नेतृत्वाची अग्निपरीक्षा!

View next story