कोणतेही काम करताना कंटाळा हा शब्द विसरून झाला. रटाळ कामे सुद्धा उत्तम करणार आहात
महिलांच्या भावविश्वात कर्तव्याला महत्त्व जास्त राहील.
`खेळाडूंना नवीन संधी चालून येतील. त्याचा फायदा त्यांनी करून घ्यावा
काहीतरी नवीन गोष्टी करण्याकडे कल राहील. तुमच्या निर्मिती क्षमतेचे कौतुकही होईल
विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणे गरजेचे आहे
मित्रांपासून सावधानता बाळगा, फसवणूक होण्याची शक्यता
वैवाहिक सौख्य मध्ये तडजोड करावी लागेल, जोडीदाराच्या भावना समजून घेणे आवश्यक ठरेल
व्यवसाय नोकरीमध्ये अचानक बदल संभवतो, कोणती गोष्ट वेळेवर झाली पाहिजे या मताशी ठाम राहाल
आपल्या आवडीनिवडी इतरांवर लाजण्याचा प्रयत्न कराल
महिला येईल त्या परिस्थितीला धीटपणे सामोऱ्या जातील, नोकरीमध्ये काही अडचणी आल्या असतील त्या मार्गी लागतील
पूर्वीची जुनी दुखणी डोके वर काढतील, औषध उपचार आणि पथ्य पाणी वेळेवर घेणे आवश्यक आहे
सतत उद्योग अशील आणि महत्त्वाकांक्षी राहाल, महिलांनी घरातील लोकांशी सख्य ठेवण्याचा प्रयत्न करावा
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.