हरितालिका व्रत हे सौभाग्य देणारं आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

चांगला नवरा मिळावा, वैवाहिक जीवन आनंदी राहावं म्हणून हे व्रत केलं जातं.

Image Source: pexels

पुराण काळापासून भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरितालिका व्रत पाळलं जातं.

Image Source: pexels

हरितालिकेतचं व्रत शंकर-पार्वतीला समर्पित आहे.

Image Source: pexels

स्त्रियांसाठी हरितालिकेच्या व्रताचं मोठं महत्त्व आहे.

Image Source: pexels

हरितालिका व्रत कुमारिका, विवाहित स्त्रिया, याच्यासोबत विधवा स्त्रियाही करतात.

Image Source: pexels

हरितालिकेच्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी अन्न आणि पाण्याशिवाय उपवास करतात.

Image Source: pexels

असं मानलं जातं की, शंकर-पार्वतीच्या कृपेने अविवाहित मुलींना योग्य वर मिळतो.

Image Source: pexels

अविवाहित मुली चांगला वर मिळावा, म्हणून या दिवशी उपवास करतात.

Image Source: pexels

तर विधवा स्त्रिया शिव शंकराची आराधना म्हणून हरितालिकेचं व्रत करतात.

Image Source: pexels