गुढीपाडव्याविषयी पुढील महत्त्वाची माहिती जाणून घेऊ.
गुढीपाडव्याला सूर्यदेवाची पूजा करणाऱ्यांना चांगले आरोग्य मिळते असे मानले जाते.
गुढीपाडव्याला लोक कडुलिंबाची पाने खातात. कडुलिंबाची पाने खाल्ल्याने रक्त शुद्ध होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांवर विजय मिळवला तेव्हा त्यांनी पहिल्यांदा गुढीपाडव्याचा सण साजरा केला होता.
शास्त्राप्रमाणे रावणाचा वध केल्यानंतर गुडीपाडव्याच्या दिवशी भगवान राम अयोध्येत परतले होते.
भगवान रामाने बालीचा वध केला आणि लोकांना त्याच्या कुशासनातून मुक्त केले होते.
शास्त्रानुसार गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान ब्रह्म देवाने विश्वाच्या निर्मितीचे कार्य सुरू केले होते.
30 मार्च 2025 ला हिंदू नववर्ष आणि नव संवत्सर विक्रम संवत 2082 ला सुरूवात होईल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.