
वर्धा : खात्यात जमा झाले 400 रुपये; कापले 200 रुपये, शिष्यवृत्ती कापल्यामुळे विद्यार्थी त्रस्त
Continues below advertisement
खात्यात जमा झाले 400 रुपये, पण दंडापोटी कापले गेले 200 रुपये. हा प्रकार सध्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या खात्यांमध्ये होत आहे. शासनाकडून मिळणाऱ्या विविध शिष्यवृत्त्यांचे पैसे विद्यार्थ्यांच्या थेट बँक अकाऊंटमध्ये जमा होत असले, तरी किमान बॅलेन्सच्या अभावी बँकांकडून दंड वसुली करण्यात येत आहे.
Continues below advertisement