VIDEO | विराट कोहलीच्या झुंजार शतकानंतरही टीम इंडियाचा 32 धावांनी पराभव | एबीपी माझा
Continues below advertisement
विराट कोहलीच्या झुंजार शतकानंतरही रांचीच्या तिसऱ्या वन डेत टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून 32 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं टीम इंडियासमोर 314 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला सर्वबाद 281 धावांचीच मजल मारता आली.
Continues below advertisement