मुंबई : कर्ज फेडण्यासाठी दोन वर्षांपूर्वीच सरकारला पत्र, मात्र कोणताही प्रतिसाद नाही : विजय मल्ल्या

Continues below advertisement
बँकांचे नऊ हजार कोटी रुपये बुडवून इंग्लंडमध्ये पसार झालेला उद्योगपती विजय माल्या याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. बँकांचे थकवलेले पैसे परत करण्याचा आपण पूर्णपणे प्रयत्न करत आहोत, असे माल्याने आपल्या पत्रात म्हटले आहे. मात्र आपल्याला बँकात घोटाळे करणाऱ्यांचा पोस्टर बॉय बनवले जात आहे, असेही माल्या आपल्या पत्रात म्हणतो.
सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्यास असलेल्या माल्याने आपल्या ट्विटरवरुन पत्रक प्रसिद्ध केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram