Vayu Cyclone Mumbai | वायू चक्रीवादळामुळे मुंबई किनारपट्टीवर 50-55 किमी वेगाने वारे | ABP Majha

Continues below advertisement

महाराष्ट्रासाठी तूर्तास वायू वादळाचा धोका टळला आहे. मात्र, याच वायू वादळानं आर्द्रता खेचून घेतल्यामुळे राज्यातील मान्सूनचा प्रवास आणखी रेंगाळला आहे. मान्सूनच्या सरींसाठी आता पुढचे अजून काही दिवस मान्सून लांबेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram