वसई: पावसाचा कहर, 30 वर्षात पहिल्यांदाच इथे पाणी आलं
Continues below advertisement
विरार आणि वसई परिसरात गेले 4 दिवस धुवाँधार पाऊस कोसळत आहे. आजही पावसाचा जोर कायम आहे. नालासोपाऱ्यात रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे बोरिवली ते विरार ही रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
ज्या भागात गेल्या 30 वर्षात कधीही पाणी साचलं नाही तिथं पूरस्थिती निर्माण झाली आहे.
Continues below advertisement