वसईत गरबा खेळण्याच्या वादातून एकाची हत्या, तिघे अटकेत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
वसईत गरबा खेळण्याच्या वादातून एकाची हत्या करण्यात आली. गवराईपाडा येथे गरबा खेळताना झालेल्या वादातून अजय झा यांच्यावर 30 ते 35 जणांनी सशस्त्र हल्ला केला. यात 5 जण जखमी झाले तर अजय झा यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी वालीव पोलिसांनी तीन जणांना अटक केली. हल्ल्यात सुरेश शर्मा, अमन महतो, भरत सिंग, राधेश्याम गुप्ता, राकेश यादव जखमी झाले.
हल्ल्याप्रकरणी वालीव पोलिसांनी तिघांना अटक केली.
हल्ल्याप्रकरणी वालीव पोलिसांनी तिघांना अटक केली.