वसई : भुईगाव बीचवर तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Continues below advertisement
वसईत समुद्र किनाऱ्यावर गेलेल्या 3 तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणांना प्राणाला मुकावं लागलं. भुईगाव बीचवर शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली होती. काल रात्री उशिरा तिघाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले . हे तिघेही तरुण नालासोपाऱ्यातील राहणारे आहेत. अभिनव शिंदे, राहुल राठोड आणि रितेश घेगडमाळ अशी मृत तरुणांची नावं आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram