उस्मानाबाद: तुळजा भवानीच्या दरबारातून मराठा मोर्चाचे दुसरं पर्व सुरु
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तुळजाभवानीचा दरबारातून मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं दुसरं पूर्व सुरु झालंय.
मराठा समाजानं शांततेच्या मार्गानं ५८ विक्रमी मोर्चे काढले पण आरक्षण मिळालं नाही. त्यामुळे आता आंदोलनाचं दुसरं पर्व सुरु झालं आहे.
त्यासाठी आज तुळजापुरात एक रॅली काढण्यात आली. आणि भवानी रोडवरील महाद्वारासमोर जागरण गोंधळाचा कार्यक्रम घेण्यात आलाय.
मराठा समाजाला आरक्षण द्यावं, शेतमालला भाव द्या, स्वामीनाथन आयोग लागू करावा, अँट्रासिटी कायद्यात दुरुस्ती करा, कोपर्डी पिडीतेला न्याय द्या, अशा मागण्या आंदोलकांनी गेलीय.
मराठा समाजानं शांततेच्या मार्गानं ५८ विक्रमी मोर्चे काढले पण आरक्षण मिळालं नाही. त्यामुळे आता आंदोलनाचं दुसरं पर्व सुरु झालं आहे.
त्यासाठी आज तुळजापुरात एक रॅली काढण्यात आली. आणि भवानी रोडवरील महाद्वारासमोर जागरण गोंधळाचा कार्यक्रम घेण्यात आलाय.
मराठा समाजाला आरक्षण द्यावं, शेतमालला भाव द्या, स्वामीनाथन आयोग लागू करावा, अँट्रासिटी कायद्यात दुरुस्ती करा, कोपर्डी पिडीतेला न्याय द्या, अशा मागण्या आंदोलकांनी गेलीय.