कळवा-विटावात रस्त्याचं काम सुरू असल्यानं ठाण्याला जाणारी वाहतूक ऐरोली मार्गे वळवण्यात आलीए...यामुळे वाहतूक दारांना नाहक ऐरोली टोल भरावा लागत आहे. टोल वसूली मुळे वाहतूक कोंडी होत आहे