ठाणे : अतिवृष्टीमुळे भाज्यांची नासाडी, भाजीपाल्याचे दर भडकले
Continues below advertisement
भाजीपाल्याचे दर सध्या भडकले असल्यामुळे नागरिकांना महागाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. परतीच्या पावसामुळे भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. राज्याच्या विविध भागात झालेल्या मुसळधार पावसानं भाज्यांच्या दरांवर हा परिणाम झाला आहे. अतिवृष्टीमुळे भाज्यांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. त्यामुळे भाजी मंडईतील आवक मंदावली आहे.
Continues below advertisement