Jalgaon Rain | जळगावच्या ग्रामीण भागात पाऊस, जलसंधारणाच्या कामामुळे पाणी साचलं | ABP Majha

Continues below advertisement
जळगाव जिल्ह्यातील काही भागात काल रात्री पावसानं हजेरी लावली आहे. जामनेर तालुक्यातील टाहकळी गावात रात्री तासभर ंमुसळधार पाऊस झाला. त्यामुळे दुष्काळाशी सामना करावा लागणार्या या गावात पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामं झाली. त्यामुळे आता कालच्या पावसानं या कामांमध्ये पाणी साचल्यानं ग्रामस्थांच्या आनंदाला पारावर उरला नाही. आणि ग्रामस्थांनी त्याचं जलपूजन करुन आनंद व्यक्त केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram